
राज्यातील वीज संकटावर मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक
राज्यातील वीज संकटावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक तातडीची बैठक बोलावली आहे. आज दुपारी बारा वाजता बैठक होणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ऊर्जमंत्री नितीन राऊत यांची उपस्थिती असणार आहे.
राज्यातील वीज संकटावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक तातडीची बैठक बोलावली आहे. आज दुपारी बारा वाजता बैठक होणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ऊर्जमंत्री नितीन राऊत यांची उपस्थिती असणार आहे. तसेच राज्यातील सर्व वीज कंपन्यांचे डायरेक्टर देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. राज्यात वीज संकट गंभीर बनले आहे. केवळ एक ते दोन दिवस पुरेल एवढाच कोळसा राज्यात शिल्लक आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलवली आहे.
Related Video
वर्ल्ड कप विजेता संघ होणार मालमाल, बक्षिस रक्कमेबाबत मोठा निर्णय
नाशिक जागेसोबत आता जळगावचाही प्रश्न सुटला, महाजन म्हणाले की....
370 रुपयांची बिर्याणीचा वाद, आता वैभव सूर्यवंशीविषयी मोरे म्हणाला काय?
मोठी बातमी! या राज्यात भूकंपाचे धक्के, नागरिकांची धावाधाव...
कुटुंबियांना वाईट बोलणं! या 5 गोष्टी पती पत्नीने टाळाव्यात, नाही तर..
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
मुक्ताईनगर : आदिशक्ती मुक्ताई मंदिरात एकादशीनिमित्त गर्दी
वर्धा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाइपलाइन फुटली
वारंवार वीज खंडित होत असल्याने मनसेचा तिरडी मोर्चा
...अन् समुद्राचं पाणी उडालं आकाशाच्या दिशेनं, पालघरमधील Video
अमरावतीत शिवसेना ठाकरे पक्षाच्यावतीने घाटलाडकी फाटा येथे जोरदार चक्काजाम आंदोलन