
राज्यातील वीज संकटावर मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक
राज्यातील वीज संकटावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक तातडीची बैठक बोलावली आहे. आज दुपारी बारा वाजता बैठक होणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ऊर्जमंत्री नितीन राऊत यांची उपस्थिती असणार आहे.
राज्यातील वीज संकटावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक तातडीची बैठक बोलावली आहे. आज दुपारी बारा वाजता बैठक होणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ऊर्जमंत्री नितीन राऊत यांची उपस्थिती असणार आहे. तसेच राज्यातील सर्व वीज कंपन्यांचे डायरेक्टर देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. राज्यात वीज संकट गंभीर बनले आहे. केवळ एक ते दोन दिवस पुरेल एवढाच कोळसा राज्यात शिल्लक आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलवली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
नीट पेपर लीक: मोटेगावकरसह 13 जणांविरोधात सीबीआयचे आरोपपत्र
TCS मुळे आता टाटा ग्रुपचं टेन्शन वाढलं, 'असा' परफॉर्मन्स नाही परवडणार
763 गावं पाण्याखाली.... पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सलमान खान पुढे
पावसाचा मोठा इशारा, 2 जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, रेड अलर्ट जारी..
'तारक मेहता..'मधील बापूजींच्या भूमिकेसाठी तब्बल केलं 283 टक्कल
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...