
कोळशाभावी राज्यात वीज संकट, दोन दिवस पुरेल इतकाच साठा
राज्यात वीज संकट निर्माण झाले आहे. वीजनिर्मितीसाठी कोळशाचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याची माहिती ऊर्जमंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. राज्यात दोन दिवस पुरेल इतकाच कोळशाचा साठा आहे.
राज्यात वीज संकट निर्माण झाले आहे. वीजनिर्मितीसाठी कोळशाचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याची माहिती ऊर्जमंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. राज्यात दोन दिवस पुरेल इतकाच कोळशाचा साठा आहे. कोळसा नसल्याने वीज निर्मितीमध्ये घट झाली आहे. परिणामी राज्याला भारनियमांच्या संकटाला सामोरे जावे लागत असल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले आहे.
Related Video
भारतातील अशी नदी जिचे अर्धे पाणी गोड आणि अर्धे खारट, नेमकं कारण काय?
मायकल जॅक्सनने एकदा नव्हे तर दोनदा घेतली होती बाळासाहेब ठाकरेंची भेट
आईच्या निधनानंतर मैदानात, पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट, कोण आहे मुकेश?
थेट गोळ्या घाला, जहाजाचे तुकडे करा, ट्रम्प यांच्या आदेशाने जगात खळबळ
संजू सॅमसनचं वादळ घोंघावलं, शतकी खेळीसह नोंदवले इतके सारे विक्रम
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध