Kailash Gorantyal on BJP Jal Aakrosh Morcha | ‘मोर्चाला आलेले आंदोलक पैसे देऊन आणले’

| Updated on: Jun 16, 2022 | 2:08 AM

हा जलआक्रोश मोर्चामध्ये मोठा जोक असून या मोर्चामध्ये आलेले नागरिक हे पैसे देऊन आणले असल्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी म्हटले आहे.

Follow us on

YouTube video player

जालना : काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांची भाजपच्या मोर्च्या टीका केली आहे. भाजपने काढलेला हा मोर्चा देशातील पहिला मोर्चा आहे जो जून महिन्यात काढण्यात आला आहे. हा जलआक्रोश मोर्चामध्ये मोठा जोक असून या मोर्चामध्ये आलेले नागरिक हे पैसे देऊन आणले असल्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी म्हटले आहे. आमदार गोरंट्याल यांनी रावसाहेब दानवे यांचे आपल्याकडे काही गुपित असल्याचे सांगताना दानवे यांच्या शेरो शायरी केली.