Marathi News Videos Disqualified MLAs will be suspended government will collapse claims Jayant Patil

‘अपात्र आमदारांचं निलंबन होणार, सरकार कोसळणार’; जयंत पाटलांचा दावा
राज्यात मध्यावधी निवडणुका अटळ असल्याचे संकेत जयंत पाटील यांनी दिले आहेत. अपात्र आमदारांचं निलंबन होणार आणि सरकार कोसळणार असं जयंत पाटील यांनी म्हटलंय.
राज्यात मध्यावधी निवडणुका अटळ असल्याचे संकेत जयंत पाटील यांनी दिले आहेत. अपात्र आमदारांचं निलंबन होणार आणि सरकार कोसळणार असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. तर मंत्रिपदासाठी शिंदे गटापेक्षा भाजप आमदारांमध्ये अधिक अस्वस्थता आहे, असंही ते म्हणाले. मंत्रिपद न मिळालेले भाजप आमदार अधिक अस्वस्थ आहेत, असं जयंत पाटील म्हणाले.
Published on: Aug 28, 2022 12:27 PM
Related Video
7000mAh बॅटरी असलेला iQOO चा हा फोन लाँच 7 वर्षांपर्यंत मिळतील अपडेट
भोंदू बाबा अशोक खरातचे आणखी एका नव्या घोटाळ्यात नाव, फेरफार पाहून...
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?
हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण
सोने स्वस्त, या 3 कारणांमुळे सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण, थेट..
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण