कोरोना संसर्गावर चर्चेसाठी सर्वपक्षीय बैठक, लॉकडाऊनबाबत लवकरच योग्य निर्णय होण्याची शक्यता
कोरोना संसर् सर्वपक्षीय बैठक, लॉकडाऊनबाबत लवकरच योग्य निर्णय
मुंबई : राज्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. कडक निर्बंध लागू केलेले असूनसुद्धा राज्यात कोरोना संसर्ग आटोक्यात येत नाहीये. याच पार्श्वभूमीवर राज्यात कोणत्या उपायोजनांची अंमलबजावणी करावी ?, यावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत लॉकडाऊनशिवाय पार्याय नसल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. जाणून घ्या बैठकीमध्ये नेमकं काय काय घडलं ?
Published on: Apr 10, 2021 08:27 PM
