Devendra Fadnavis | जळगावात फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका, एकनाथ खडसेंचं प्रत्युत्तर

| Updated on: Jun 01, 2021 | 1:56 PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जळगावमध्ये दौरा करत केळीच्या बागांची झालेली नुकसान पाहणी केली. यावेळी त्यांनी केळीच्या बनगांचे 100 टक्के नुकसान झाल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. तसेच सरकारने सरसकट नुकसानभरपाई दिली पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Follow us on

YouTube video player