
ते प्रकल्प सरकारला हवे, आदित्य ठाकरेंचं राज्य सरकारवर टीकास्त्र
माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा राज्य सरकारला धारेवर धरलंय.
मुंबई : महाराष्ट्राला दु:ख देणारे प्रकल्प सरकारला हवे आहे, अशी टीका माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारवर केली आहे. वेदांता प्रकल्पावरुन काल राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी देखील टीका केली होती.
Published on: Sep 14, 2022 05:46 PM
Related Video
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह
कापूर आणि लिंबाच्या मदतीने बनवा एअर फ्रेशनर, क्षणातच दुर्गंधी होईल दूर
Snake Facts: सापाच्या डोक्यावर खरंच असतो नागमणी?
राहुल वैद्यसोबत अफेअरच्या चर्चा, 20 वर्षांनंतर प्राजक्ता म्हणाली...
सराफा बाजारात चमत्कार, सोन्याचा भाव धाडकन आपटला, काही तासात तब्बल...
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह
फडणवीस सरकार अॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?
मोठी अपडेट! अत्याचारानंतर मुलीचा मृत्यू ऑस्फक्सियामुळे, मेंदूसह इतर...
दिवाळीआधीच शिंदेंचा मोठा डाव? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरची चर्चा.....
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? 9 मे रोजी नवीन सरकारचा शपथविधी
वाशिम - उकाड्यात लिंबाच्या दरात उसळी,लिंबाचा तुटवडा
केळीचा भाव जळगावातच ठरणार; जळगाव जिल्हा प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय
लातूरमध्ये पेट्रोल-डिझेलसाठी नागरिकांची धावपळ; पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
पंढरपुरात सामुदायिक विवाह सोहळा संपन्न; 14 जोडपी अडकली विवाहबंधनात
चिकन विक्रेत्याचा धक्कादायक व्हिडीओ; रस्त्यावरील तुकडे गोळा करून..