
ते प्रकल्प सरकारला हवे, आदित्य ठाकरेंचं राज्य सरकारवर टीकास्त्र
माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा राज्य सरकारला धारेवर धरलंय.
मुंबई : महाराष्ट्राला दु:ख देणारे प्रकल्प सरकारला हवे आहे, अशी टीका माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारवर केली आहे. वेदांता प्रकल्पावरुन काल राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी देखील टीका केली होती.
Published on: Sep 14, 2022 5:46 PM
Related Video
तो कोणाचा खून... चेतनच्या काकांनी दिली महत्त्वाची माहिती
कोहलीच्या ब्रँडच्या बुटांची क्रेझ! 24 तासात दीड लाख जोडींची विक्री
Weather Update : अल निनोचा धोका टळला? राज्यात पाऊस कसर भरून काढणार
बच्चू कडू यांना जबरदस्त लॉटरी, मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता
उद्धव ठाकरेंना पुन्हा हादरा, एकनाथ शिंदेंनी थेट नगराध्यक्ष फोडला
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट