
ते प्रकल्प सरकारला हवे, आदित्य ठाकरेंचं राज्य सरकारवर टीकास्त्र
माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा राज्य सरकारला धारेवर धरलंय.
मुंबई : महाराष्ट्राला दु:ख देणारे प्रकल्प सरकारला हवे आहे, अशी टीका माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारवर केली आहे. वेदांता प्रकल्पावरुन काल राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी देखील टीका केली होती.
Published on: Sep 14, 2022 05:46 PM
Related Video
भुजबळांनाही खरातकडे जाण्याचा सल्ला, मग झालं काय? मोठा खुलासा
शेअर बाजार आता मार्चच्या शेवटी फक्त 5 दिवस उघडेल, जाणून घ्या
60 टक्के जागा निवड फ्री करण्याच्या निर्णयाला विरोध, संपूर्ण प्रकरण जाण
10.69 लाख रुपयांमध्ये Skoda Kushaq Facelift लाँच, फीचर्स जाणून घ्या
250 अश्लील व्हिडिओ, योनी पूजन... खरातच्या दरबारात किळसवाणे प्रकार
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?
भोंदूबाबाचे अनेक कारनामे उघड, काय म्हणताहेत मिरगावचे गावकरी ?
जे भोंदूबाबाला शरण गेले त्या सर्वांनीच राजीनामा द्यावा - यशोमती ठाकूर
भोंदूबाबा खरातचा पीए नीरज जाधव कोर्टात हजर होणार? आणखी बाहेर पडणार?
...तर तटकरे आणि प्रभृतींनी अजितदादांचा वारसा सांगू नये - सुषमा अंधारे