
बळीराजासाठी आनंदाची बातमी! या धरणातून सोडणार 1500 क्युसेकने पाणी, 25 जुलैपर्यंत विसर्ग राहणार सुरू
आता वारी सुरू झाली आहे. ती याच महिन्यात पंढपुरात दाखल होईल त्यामुळे त्यांच्या स्नानासाठी नदीच पाणी नाही अशी अवस्था चंद्रभागेची झाली आहे.
सोलापूर : राज्यात उष्णतेचा कहर वाढत आहे. तर शेतीला पाणी मिळत नसल्याने तर पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहे. त्यातच आता वारी सुरू झाली आहे. ती याच महिन्यात पंढपुरात दाखल होईल त्यामुळे त्यांच्या स्नानासाठी नदीच पाणी नाही अशी अवस्था चंद्रभागेची झाली आहे. त्यामुळे आता पंढरपुरच्या आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी माढा तालुक्यातील उजनी धरणातून चंद्रभागा नदीत बुधवारी सकाळी 9 वाजता 1500 क्युसेक्स विसर्गाने पाणी सोडले जाणार आहे. यामुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल आहे. आज दिवसभरात एकूण 4500 क्युसेक्सने 4 गाळ मोरीतुन पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे चंद्रभागेच्या काठावरूल शेतकऱ्यासह भागातील शेतकरी आनंदात आहे.
Published on: Jun 21, 2023 10:46 AM
Related Video
प्रसाद लाड मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला, भेटीपूर्वीच म्हणाले, मी..
बाहेर होऊनही प्लेऑफसाठी मुंबई इंडियन्सच्या हातात तीन टीम्सचं भविष्य
स्वामींचा अमेरिकेत राघव शास्त्रीला फोन, 'देऊळ बंद 3'ची घोषणा, Video
'गोबळी हा ईदचा भाग नाही', कोलकत्ता हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण निर्णय
NEET परीक्षेच्या नादात विद्यार्थ्याने गमावल्या दोन्ही किडनी; आजीने...
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
Beed : नोटा उधळत शिवराज मोटेगावकर आणि कुलकर्णीच्या प्रतिमेचे दहन, कठोर कारवाई मागणी
Ahilyanagar : शेतमजुरांचं छत्र्यांद्वारे उन्हापासून संरक्षण, पाहा व्हीडिओ
जळगावात वादळी- वाऱ्याने हळदीचा मंडप उडाला, सुदैवाने कोणी जखमी नाही
वर्ध्यात ४६ डिग्री तापमान, झळा कमी करण्यासाठी पाण्याचे फवारे
पंतप्रधान मोदींकडून जॉर्जिया मेलोनी यांना मेलोडी चॅकलेटची भेट, एमआयएमचं निषेध आंदोलन