
पहिल्याच पावसात घरात पाणी, नागरिकांचे प्रचंड हाल, केडीएमसीचं पितळ उघडं
पहिल्याच पावसाने नागरिकांना हैराण करुन सोडलं. खरंतर यात दोष पावसाचा नाहीच. पण पहिल्याच पावसात इतकं विदारक चित्र दिसणं हे चिंताजनक आहे (Heavy Rain in Kalyan Dombivali).
या मोसमातील पहिल्याच पावसाने नागरिकांना हैराण करुन सोडलं. खरंतर यात दोष पावसाचा नाहीच. पण पहिल्याच पावसात इतकं विदारक चित्र दिसणं हे चिंताजनक आहे. कल्याणमध्ये अनेक घरांमध्ये पाणी साचलं. अनेक नागरिक दिवसभर उपाशी राहिले. त्यांची हाक प्रशासनापर्यंत कधी पोहोचेल? असा सवाल त्यांनी केला (Heavy Rain in Kalyan Dombivali).
Published on: Jun 09, 2021 8:12 PM
Related Video
1994 ला ओबीसींना कशाच्या आधारावर आरक्षण? मनोज जरांगे पाटील संतापले..
PM मोदींच्या व्हायरल 'मेलोडी' मोमेंटवर पार्लेची पहिली प्रतिक्रिया
आमच्या आईला मारलं, तुमच्या आईवर का बोलू नये?; मनोज जरांगेंचा सवाल
नफा 281 कोटींवर, सोबतीला 721 टक्के डिव्हिडंडची घोषणा
फडणवीसांनी काय केलं हे तुम्ही पण.. जरांगेंच्या शेजारी बसून लाड यांनी..
एकच खळबळ! ‘पेपर फुटल्याचं आम्हाला मान्यच नाही, कारण...’ NTA आध्यक्ष...
मोठी खळबळ! जरांगेंना भेटण्यापूर्वी भाजप नेत्याला थेट जीवे मारण्याची...
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
सोलापुरात पावसाची एन्ट्री, प्रचंड उकाड्यानंतर हलक्या सरी बरसल्या
मुंबईकरांना मनस्ताप, ॲक्वा मेट्रोची वाहतूक विस्कळीत, गाड्या 8-10 मिनिटे उशिराने
Beed : नोटा उधळत शिवराज मोटेगावकर आणि कुलकर्णीच्या प्रतिमेचे दहन, कठोर कारवाई मागणी
Ahilyanagar : शेतमजुरांचं छत्र्यांद्वारे उन्हापासून संरक्षण, पाहा व्हीडिओ
जळगावात वादळी- वाऱ्याने हळदीचा मंडप उडाला, सुदैवाने कोणी जखमी नाही