
TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 18 July 2021
मुंबई आणि आसपासच्या परिसरात काल मध्यरात्रीपासून पावसाने दाणादाण उडवली आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे.
मुंबईसह वसई-विरारमध्ये मोठ्या प्रमाणात पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. मुसळधार पावासामुळे पुन्हा एकदा मुंबईची तुंबई झाली आहे. पावासामुळे अने रस्त्यांना नदीचे स्वरुप आले होते. परळ, हिंदमाता परिसरात पाणी साठल्याने जनजीवन विस्कळीत आले आहे. पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने पाण्याचा निचरा होऊ लागला आहे. मात्र अनेक ठिकाणी अजूनही पाणी असल्याने पालिका प्रशासनाची पाण्याचा निचरा करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे.
Related Video
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
आठवीतल्या अंशुमनने मराठी चित्रपटात गायलेल्या अहिराणी गाण्याची चर्चा
PNG साठी अर्ज न केल्यास गॅस सिलिंडर कनेक्शन बंद, भुजबळ यांची माहिती!
लग्न होताच अभिनेत्रींनी घेतला मोठा निर्णय, जाणून आज करतात तरी काय?
त्याची दहशत अजूनही आहे; अपूर्वा नेमकळेकरची पोस्ट पुन्हा चर्चेत
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास