मुंबईतील पत्राचाळीच्या पुनर्विकासाचा शुभारंभ ठरला, मंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती

| Updated on: Oct 23, 2021 | 12:41 PM

मुंबईतील पत्राचाळीच्या पुनर्विकासाचा शुभारंभ ठरला आहे. गृहनिर्माण विभागाकडून पुनर्विकासासाठी टेंडर काढण्यात आलं आहे. आणि येणाऱ्या काही दिवसात प्रत्यक्ष कामलाही सुरुवात होणार

Follow us on

मुंबई : मुंबईतील पत्राचाळीच्या पुनर्विकासाचा शुभारंभ ठरला आहे. गृहनिर्माण विभागाकडून पुनर्विकासासाठी टेंडर काढण्यात आलं आहे. आणि येणाऱ्या काही दिवसात प्रत्यक्ष कामलाही सुरुवात होणार अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.