मुंबई : मागच्या काही दिवसांपासून लव्ह जिदाहच्या विरोधात लोक आक्रमक होताना दिसत आहेत. कालिचरण महाराज यांनी मागच्या काही दिवसात लव्ह जिहादच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं म्हटलं आहे. भारतात मागच्या काही दिवसात 40 हजार पेक्षा जास्त लव्ह जिहादच्या घटना घडल्याचं कालिचरण महाराज यांनी म्हटलं आहे. लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, असंही कालिचरण महाराज यांनी म्हटलं आहे.