
VIDEO : Pune | आळंदीत कार्तिकी संजीवन समाधी सोहळा, हैबत बाबांच्या पायरी पूजनाने उत्सवाला सुरुवात
आळंदी मध्ये कार्तिकी संजीवन समाधी सोहळ्याला आज पासून सुरुवात होत आहे. कोरोना महामारीनंतर तब्बल दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच आळंदीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधीदिन सोहळा संपन्न होत आहेत. यंदाचे सोहळ्याचे हे 725 वर्ष आहे.
आळंदी मध्ये कार्तिकी संजीवन समाधी सोहळ्याला आज पासून सुरुवात होत आहे. कोरोना महामारीनंतर तब्बल दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच आळंदीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधीदिन सोहळा संपन्न होत आहेत. यंदाचे सोहळ्याचे हे 725 वर्ष आहे. या सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून वारकरी आळंदीत दाखल होत आहेत. दोन वर्षानंतर इंद्रायणी घाट वारकऱ्यांनी गजबजून गेला आहे. या कार्तिकी एकादशीच्या सोहळासाठी नगरपालिका, देवस्थान, पोलीस प्रशासनांकडूनही जोरदार तयारी करण्यात आली आहे. इंद्रायणी नदीपलीकडील जागेत दर्शनबारी उभारण्यात आली आहे.
Related Video
ठाकरे गटाची मोठी अडचण, सचिन अहिर अपात्र होणार नाहीत?
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
Photo : चेंबुरमध्ये शाळेच्या बसवर कोसळलं झाड, 10 मुले गंभीर जखमी
सूर्यांशचं वनडे डेब्यु;ऑलराउंडरच्या दुखापतीमुळे मुंबईकर खेळाडूला संधी?
शेतकर्यांसाठी आनंदवार्ता, कर्जमाफीची रक्कम जमा होणार, आवाहन काय?
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला
जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; राऊतांची पहिली प्रतिक्रिया
भंडारा जिल्ह्यात शाळांची पहिली घंटा! ढोल-ताशांचा गजर, आणि फुलांची उधळण करत विद्यार्थ्यांचे स्वागत
ब्राह्मणगाव आहेर वस्तीमध्ये बिबट्याची दहशत कायम ; घराच्या आवारात बिबट्याचा मुक्त संचार
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनचे पुनरागमन; भातशेतीला मिळणार संजीवनी
जळगाव जिल्ह्यातील 35 गावांमध्ये दूषित पाणी, सर्वेक्षणातून समोर
नवी मुंबईतील एपीएमसीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाणीच पाणी