
Kasara ghat | कसारा ते कल्याणपर्यत रेल्वे लाईन सुरळीत
कसारा ते कल्याण पर्यंत रेल्वे लाईन सुरळीत झालेली असून उंबर माळी स्टेशनवरुन पहिली मालगाडी पास करण्यात आलेली आहे. | Kasara ghat
Kasara ghat कसारा ते कल्याण पर्यंत रेल्वे लाईन सुरळीत झालेली असून उंबर माळी स्टेशनवरुन पहिली मालगाडी पास करण्यात आलेली आहे. उंबर माळीत ट्रॅक माती खचलेली होती. ट्रॅकखाली माती खचल्याने वाहतूक ठप्प झालेली होती परंतु आता वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत करण्यात आलेली आहे.
Related Video
फडणवीस केंद्रात मंत्री? भाजपच्या बड्या नेत्याने दिली मोठी अपडेट
टीम इंडियात एन्ट्री मिळताच वैभवने व्यक्त केली अशी इच्छा, मला...
हैदराबादजवळ आहे स्वर्गापेक्षा सुंदर ठिकाण, सौंदर्य पाहूनच व्हाल थक्क
अजित पवार मेला तरी फरक पडत नाही, मासाळचं वक्तव्य, सुळेंची प्रतिक्रिया
आनंदाची बातमी! सोन्याचे दर 5 हजार 500 रुपयांनी घसरले, आजचा भाव काय?
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी...
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे..
क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच..