
अनलॉकच्या प्रक्रियेत मुंबई तिसऱ्या गटात, पालिका स्वतंत्र्य परिपत्रक काढणार : महापौर
Kishori Pednekar | अनलॉकच्या प्रक्रियेत मुंबई तिसऱ्या गटात, पालिका स्वतंत्र्य परिपत्रक काढणार : महापौर
महाराष्ट्रात 5 टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे. यात पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. येत्या 7 जूनपासून अनलॉकची प्रक्रिया सुरु होणार आहे. अनलॉकच्या प्रक्रियेत मुंबई तिसऱ्या गटात आहे. पालिका स्वतंत्र्य परिपत्रक काढणार असल्याचं महापौर किशोर पेडणेकर यांनी सांगितल्यात.
Related Video
GK : बँकेला मराठीत काय म्हणतात? हुशार लोकांनाही माहिती नाही
राज्यावर मोठं संकट! हवामान विभागाचा धडकी भरवणारा इशारा, अलर्ट जारी...
खरातच्या भेटीच्या दाव्यावर नीलम गोऱ्हे यांचा मोठा खुलासा, म्हणाल्या...
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
चाललंय काय? यलो आर्मीला तिसरा झटका, CSK मधून मॅचविनर आऊट