
किशोरी पेडणेकरांचे यांचं नागरिकांना Mask लावण्याचं आवाहन
लहान मुलं बाधित होतायत, त्यामुळे शाळा बंद, संसर्गात त्यांना बाहेर आणणे चुकीचं . मास्क घालणं आणि इतर गोष्टींसाठी जनजागृती करणं महत्त्वाच आहे.
उद्यापासून राज्यात कडक निर्बंध लागू होणार आहेत. संचारबंदी, जमावबंदी, ५० टक्क्यांनी काही निर्बंध आहेत.
संपूर्ण कोव्हिड काळात महाराष्ट्राची दखल घेतली गेलीय. लोकं आज बरेच बाहेर पडतात, मात्र बाहेर पडताना काळजी घ्यावी यासाठीच महापौर किशोरी पेडणेकर यांनी गेट वे परीसरात येऊन पाहणी केली. लहान मुलं बाधित होतायत, त्यामुळे शाळा बंद, संसर्गात त्यांना बाहेर आणणे चुकीचं . मास्क घालणं आणि इतर गोष्टींसाठी जनजागृती करणं महत्त्वाचंय
Related Video
नागरिकांनो दुपारी 12 ते 4 अतिमहत्वाच्या कामाशिवाय बाहेर पडणे टाळा..
बारामती, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान
मुंबई-चेन्नई सामन्यासाठी सज्ज, रोहित-धोनी खेळणार? पाहा संभाव्य प्लेइंग
आहारात 'या' देसी पदार्थांचा करा समावेश, उष्णतेपासून मिळेल आराम
लखनौला पराभूत करत राजस्थान टॉप 2 मध्ये, आरसीबीला मोठा झटका
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
Jalgaon : वाढत्या तापमानाचा कहर, प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष, आरोग्य यंत्रणा सज्ज
Mumbai : राज्य सरकारकडून रितेश-जेनेलिया देशमुख यांना मोठी जबाबदारी, नक्की काय?
धाराशिव : अवकाळी पावसाने शेती खरडून गेली,भर उन्हाळ्यामध्ये शेतीला तलावाचे स्वरूप
वाशिम : बॉयलिंग कुकरची कमतरता,हळद उत्पादक शेतकरी चिंतेत
देवगड समुद्रात पर्ससीन बोट बुडाली, व्हिडीओ व्हायरल