
अमरावतीमधील चिरोडी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ, नागरिकांमध्ये दहशत
अमरावतीमधील चिरोडी परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. रहिवासी वस्तीत शिरून दोन बकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
अमरावतीमधील चिरोडी परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. रहिवासी वस्तीत शिरून दोन बकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. बिबट्या गावात शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत ग्रामपंचायती मार्फत वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
Published on: Jun 15, 2022 10:14 AM
Related Video
कॅप्टन अक्षरची निर्णायक खेळी, दिल्लीचा 5 विकेट्सने विजय
तो परत आला? तोच चेहरा... तेच हास्य, तेच डोळे... हुबेहुब सुशांत सिंह
Chanakya Niti : असे लोकं जगावर राज्य करतात, चाणक्य काय म्हणतात?
चेन्नईसमोर हैदराबादचं आव्हान, ऑरेंज आर्मी प्लेऑफचं तिकीट मिळवणार?
आई दिग्गज स्टार,तरीही मुलीने सोडले बॉलीवूड, कविता पौडवाल थेट परदेशात
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....