आषाढी एकादशीनिमित्ताने पंढरपूरात गंर्दी होऊ नये यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त करण्यात आला असून आसपासच्या 9 गावांमध्ये ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मंदिर गाभाऱ्यातच नाही तर पंढरपूरातही गर्दी होऊ नये यासाठी प्रशासन संपूर्ण काळजी घेत आहे.