
Pandharpur | आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमधील 9 गावांमध्ये संचारबंदी लागू
कोरोनाच्या संकटामुळे आषाढी एकदाशीआधीच पंढरपूरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी ही काळजी घेण्यात आली आहे,
आषाढी एकादशीनिमित्ताने पंढरपूरात गंर्दी होऊ नये यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त करण्यात आला असून आसपासच्या 9 गावांमध्ये ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मंदिर गाभाऱ्यातच नाही तर पंढरपूरातही गर्दी होऊ नये यासाठी प्रशासन संपूर्ण काळजी घेत आहे.
Related Video
लग्नाआधी इंडस्ट्रीत कोणाशी अफेअर होतं का? पूजा सावंतचं स्पष्ट उत्तर
ग्राऊंड ऑपरेशन धक्का असेल, अमेरिकेआधी या फौजा इराणच्या आत घुसतील
मुस्लीम असून हिंदू पद्धतीनुसार आईवर अंत्यसंस्कार का? जायेदने सोडलं मौन
डॉक्टर बनून स्वतःच औषधे घेणाऱ्यांनो थांबा! शरीरात काय होतं, एकदा वाचा
एप्रिल महिन्यापासून 'या' 3 राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
मालेगावात वाढत्या उन्हामुळे कांदापात करपू लागल्याने उत्पादनावर परिणामाची शक्यता
चाळीसगाव तालुक्यात उन्हाळा सुरू होताच लिंबांच्या मागणीत वाढ
छत्रपती संभाजीनगर शहरातील आठवडी बाजार बंद करण्याचा महानगरपालिकेचा निर्णय
निमगाव केतकीतील श्री केतकेश्वर महाराज यात्रेत मानाच्या कावडी-रथ भेटीचा रंगला सोहळा
Solapur : दौलत शितोळे यांना भटक्यांचे नेतृत्व म्हणून विधानपरिषदेत घ्यावं, समाजबांधवांची मागणी