राज्यात काही दिवसांपासून रुग्णसंख्या घटतेय. मात्र, 15 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या कमी होतोना दिसत नाही. त्या 15 जिल्ह्यांत आता मुंबई पॅटर्न राबवला जाणार आहे. ते 15 जिल्हे नेमके कोणते आहेत, मुंबईचा पॅटर्न तिथे कसा राबवला जाईल, याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !