Marathi News Videos Mumbai News Arvind Sawant on Nitesh Rane BJP Shivsena Uddhav Thackeray Group in Marathi

नितेश राणे असभ्य आणि वायफळ बोलतात; त्यांची दखल मी काय घ्यावी; ठाकरे गटाच्या नेत्याचं प्रत्यु्त्तर
Mumbai News : भाजपमध्ये निवडणूक घेण्याची हिंमत नाही, कारण जनता बदला घेईल; ठाकरे गटाच्या नेत्याचं टिकास्त्र
मुंबई : ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपचं ब्रिद वाक्य शतप्रतिशत भाजप हे आहे. जनसेवा हे त्यांच्या ब्रीदवाक्य नाही. त्यामुळे सत्ता कशी येईल यासाठी प्रयत्न करतात. त्यांची निवडणूक घेण्याची हिंमत नाही, असं अरविंद सावंत म्हणाले आहेत. जर यांनी निवडणूक घेण्याचा प्रयत्न केला तर जनता बदला घेईल. बाजार समितीच्या निवडणुकांनी याचा प्रत्यय दिलेला आहे, असं अरविंद सावंत म्हणालेत. नितेश राणे हे असभ्य आणि वायफळ बोलतात, त्यांचे प्रत्येक स्टेटमेंट हे बेदखल आहेत. ज्या नितेश राणेंची कुणीच दाखल घेत नाही. त्यांची दाखल मी का घ्यावी?, असंही अरविंद सावंत म्हणालेत.
Published on: Apr 30, 2023 3:07 PM
Related Video
10200 बॅटरी आणि मोटो पेन प्रो स्टायलससह नवीन टॅबलेट भारतात लाँच
पावसाळ्यात हिरवा निसर्ग खुणावतोय, 'या' ठिकाणांना द्या भेट
सियाच्या भावाला सर्वकाही माहिती होतं? तर तो शांत का राहिला ?
टीम इंडियाने अखेरीस इंग्लंडमध्ये टी 20I मालिका केव्हा जिंकलेली?
रंगभूमी पोरकी झाली, ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
सोलापूर - करमाळ्याची कन्या वैष्णवी पाटील हीचा तिरंदाजीत डंका; भारतीय संघात निवड
पुणे - खेड : भिमा नदीला आलेल्या प्रवाहाचे स्वागत करीत भीमा नदीची ओटी भरून विधिवत जलपूजन
Khed : अन्नाच्या तुटवड्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीत
Ashti : बीड तालुक्यातील तरुणाचं वडाला साकडं,काय मागितलं?
कल्याण-डोंबिवलीत पावसाचा जोर वाढला; स्कायवॉकचे छत फाटले