
Nagpur News : संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास
Nagpur Curfew Updates : नागपूरमध्ये भडकलेल्या राड्यानंतर लागू करण्यात आलेली संचार बंदी आज अखेर तणाव निवळल्यानंतर 6 दिवसांनी काढण्यात आली आहे.
नागपूर हिंसाचार झालेल्या भागातील संचारबंदी पूर्णपणे हटवण्यात आली आहे. आज दुपारी 3 वाजेनंतर ही संचारबंदी पूर्णपणे उठवण्यात आली आहे. नागपूरमध्ये सोमवारी रात्री झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आलेली होती. आज तब्बल 6 दिवसांनी ही संचार बंदी हटवण्यात आलेली आहे. यातील काही भागांची संचार बंदी ही शुक्रवारी काढण्यात आली होती. तर काही भागांना शिथिलता देण्यात आली होती. मात्र असा कोणताही अनुचित प्रकार पुन्हा घडू नये यासाठी खबरदारी म्हणून हिंसाचार घडलेल्या भागात संचारबंदी कायम ठेवण्यात आलेली होती. आज ही संचारबंदी पूर्णपणे काढण्यात आलेली असल्याचं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
Published on: Mar 23, 2025 4:28 PM
Related Video
FIFA: लियोनल मेस्सीने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
रक्षाबंधनाला सोनं महागणार की होणार स्वस्त? बहिणीला दागिने देण्याचं स्व
चुकूनही आयुष्यात येणाऱ्या 'या' लोकांचा अपमान करु नका, नाहीतर...
...तर इराणचं अस्तित्वच मिटवून टाकू; डोनाल्ड ट्रम्प यांची उघड धमकी
आता पीक कर्ज नाकारून तर पाहा... सरकारचा बँकांना खणखणीत इशारा
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर CM
अकोला : उड्डाणपुलावर 'कृत्रिम धबधबा'; पाईप चोकअपमुळे पाणी थेट रस्त्यावर
युवा नेते जय पवार यांनी दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांनाआदरांजली वाहिली
काँग्रेसचे नांदेडमध्ये बोंब मारो आंदोलन
भाविक स्वतंत्र रेल्वेतून पंढरपूर कडे रवाना
खिद्रापुरातील कोपेश्वर मंदिर ग्रामस्थांकडून बंद; गावकऱ्यांचं बेमुदत धरणे आंदोलन