
“आता लोकांचे आश्रू पुसणे गरजेचे”, खासदार Srinivas Patil यांचं भावूक मत
लोकांचे अश्रू पुसणे आता गरजेचे आहे त्यांना धीर देणे गरजेचे आहे, असेल पाटील यावेळी म्हणाले.
दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे कराडचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी सुदधा पूरग्रस्त भागाचा दौरा केला. महाबळेश्वरच्या 85 गावांचा संपर्क तुटला आहे. मोबाईल बंद आहेत, वीज बंद आहेत. शिजवलेले तसेच कोरडे धान्य सुद्धा लोकांना वाटप केले जात आहे. आरोग्य केंद्र उघडले आहे. लोकांचे अश्रू पुसणे आता गरजेचे आहे त्यांना धीर देणे गरजेचे आहे, असेल पाटील यावेळी म्हणाले.
Related Video
भोंदू खरात प्रकरण भोवलं, बड्या पदावरील व्यक्तीचा राजीनामा, आरोप काय?
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
: ऋषभ पंतसोबत असं वागणं राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला पडलं महागात
विधान परिषदेवर शिंदे पक्षातील या नेत्याच्या मुलाला संधी देणार का?
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
उन्हाचा पारा वाढला, त्यात MESB खोडा, केळी उत्पादकांचा पारा चढला
बिबट्याचा थरार...गोठ्यात गुरं बांधलेली आणि...
भास्करराव जाधव यांच्याकडून चिपळूणमधील उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी
ढाबे-हॉटेलमध्ये अवैध दारू पुरवठ्याविरोधात नागपूर पोलिसांची मोठी कारवाई
मुंबई महापालिकेचा धडाका; प्रसिद्ध तनिष्क शोरूमवर चालवला हातोडा