
water bottle : मंत्रालयात पाण्याची बाटली घेऊन जाण्यास बंदी
शिंदे, भाजप (BJP) सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नव्या निर्णयानुसार आता मंत्रालयात पाण्याची बाटली घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
मुंबई: शिंदे, भाजप सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नव्या निर्णयानुसार आता मंत्रालयात पाण्याची बाटली घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. पाण्याची बाटली मंत्रालयाच्या प्रवेश दारावर जमा करावी लागणार आहे. बाटलीत कुणी रॉकेल, किटकनाशक आणू नये, त्यामुळे काही अनुचीत घटना घडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Published on: Jul 19, 2022 09:20 AM
Related Video
भोंदू बाबा अशोक खरातप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्र गुगलवर काय शोधतोय?
सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी, सरकारने घेतला मोठा निर्णय, आता PNG..
प्रसिद्ध अभिनेत्रीचा भीषण अपघातात मृत्यू; गाडी डिवाइडरला आदळली अन्..
नॅच्युरल रेशमी आणि चमकदार केस हवेत? तर केसांना लावा हे ...
'या' खास फिचर्सच्या मदतीने इंटरनेटशिवाय करता येणार UPI पेमेंट
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती....
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती
Sangli : बेडगमध्ये 200 वर्षांपासून अनोखी परंपरा कायम, नक्की काय?
Parbhani : Lpg गॅसचा तुटवडा, इंधनासाठी वाहनाच्या लांब रांगा, पाहा व्हीडिओ
कर्कश आवाज करणाऱ्या दुचाकीच्या सायलेन्सरवर पोलिसांनी फिरवला रोडरोलर
भोंदूबाबा अशोक खरातच्या नातेवाईकांच्या नावावर पनवेलमधील शिरढोण गावात जागा
मराठी अभिनेता अजिंक्य देव विधान भवनात आला...