
राज ठाकरे यांची जळगाव न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
राज ठाकरे यांची जळगाव न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 2008 मध्ये मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. त्या प्रकरणात राज ठाकरे यांची जळगाव न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
मुंबई : राज ठाकरे यांची जळगाव न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 2008 मध्ये मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. त्या प्रकरणात राज ठाकरे यांची जळगाव न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. रेल्वेमध्ये मराठी मुलांना संधी मिळावी म्हणून मनसेच्या वतीने आंदोल करण्यात आले होते. त्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांना अटक करण्यात आली होती. राज ठाकरेंच्या अटकेचे पडसाद जळगावमध्ये देखील उमटले होते. या प्रकरणात राज ठाकरेंसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता जळगाव न्यायालयाकडून राज ठाकरे यांजी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
Related Video
'मैं वापस आऊंगा' कल्ट सिनेमा, पण फाळणीवरील हे ७ चित्रपट पाहीले का?
IND vs IRE: टी20 मालिका गमावल्यानंतर श्रेयस अय्यर वैतागला, म्हणाला...
इंडिया वर्ल्ड कपमधून आऊट, ऑस्ट्रेलिया सलग पाचव्या विजयासह अंतिम फेरीत
दुबळ्या आयर्लंडकडून टीम इंडियाला व्हाईटवॉश, मालिका 2-0 ने गमावली
'ईठा'ला आता विठाबाई नारायणगांवकर यांच्या मुलांचा विरोध, म्हणाले की....
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,