
कल्याण ग्रामीणमध्ये पाण्यासाठी रहिवासी आक्रमक, मोर्चा काढण्याचा इशारा
कल्याण ग्रामीणमध्ये पाण्याची समस्या बिकट बनली आहे. पाण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळत आहे. जर पाण्याची समस्या दूर झाली नाही तर आयुक्तांच्या कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा देखील ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.
पाणी वेळेवर व पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने कल्याण ग्रामीणमधील रहिवासी आक्रमक झाले आहेत. नागरिक पाण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळत आहे. पाच बळी गेल्यानंतर तरी प्रशासनाला जाग येणार का असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे. पाण्याची समस्या न सुटल्यास आयुक्तांच्या कार्यालयावर मोर्चा काढावा लागेल असा इशारा देखील रहिवाशांकडून देण्यात आला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
7000mAh बॅटरी असलेला मोटोरोला मोटो जी मॅक्स भारतात लाँच, किंमत किती?
अश्लील 'DJ लावणी'ला लगाम! आता कार्यक्रमासाठी प्रमाणपत्र लागणार
मेळघाटातील आश्रमशाळेत भूतबाधेची अफवा, भीतीने मुलींनी शाळा सोडली
अक्रमच्या मनात संशय होता, पण तेच इमरान असते तर..शोएबचा मोठा दावा
डिफेन्स स्टॉकमध्ये 45 टक्के घसरणीची भीती, कारण तरी काय?
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
बीड - आष्टी तालुक्यात भीषण पाणी टंचाई ; गावा गावात टँकर सुरु
मुंबई - गोवा महामार्गावरील कोलाड सर्व्हीस रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य...
मालेगाव तालुक्यातील मोहपाडे येथे मेंढपाळांचा बिऱ्हाड मोर्चा
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भंडाऱ्यात निघाली भव्य तिरंगा पदयात्रा
श्रीरामपूरमध्ये अकारी पीडित शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मार्च