
Mohan Bhagwat : बाकी सब आये, चमके, चले गये… हिंदूंच्या अस्तित्वावर मोहन भागवत यांचं मोठं विधान
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी "हिंदू अस्तित्वात राहिले नाही तर जगाचे अस्तित्व संपेल", असे महत्त्वपूर्ण विधान केले आहे. भारत हे एका अमर संस्कृतीचे नाव असून हिंदू धर्माने एक नेटवर्क निर्माण केल्याचे भागवत यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. “हिंदू अस्तित्वात राहिले नाही तर जगाचे अस्तित्व संपेल”, असे भागवत यांनी म्हटले आहे. त्यांनी भारत हे एका अमर समाजाचे, अमर संस्कृतीचे नाव असल्याचे सांगितले.
मोहन भागवत म्हणाले, “भारत हे एक अमर समाज, अमर सिव्हिलायझेशन का नाम है. बाकी सब आये, चमके, चले गये. लेकिन इन सबके उदय और अस्त हमने देखे और हम अभी भी है और रहेंगे. एक बेसिक नेटवर्क ऐसा हमने बनाया है अपने समाज का. उसके चलते हिंदू समाज रहेगा. हिंदू नही रहेगा तो दुनिया नही रहेगी. समय समय पर उसको जीकर दुनिया को देना, ये हिंदू समाज ही करेगा. उसका ये ईश्वर प्रदत्त कर्तव्य है.” हिंदू धर्मानं एक नेटवर्क निर्माण केले आहे, असेही त्यांनी म्हटले. या विधानामुळे सामाजिक आणि सांस्कृतिक स्तरावर चर्चा सुरू झाली आहे.
Published on: Nov 22, 2025 3:57 PM
Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..
CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट
Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?
Maharashtra News : राजधानीतील आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद, वंचित बहुजन आघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक
तू नको ना पडू यात.. लाठीचार्जचा विरोध करताच गिरीजा ओक ट्रोल; ‘नॅशनल क्रश’ला अनेकांनी केलं अनफॉलो
Related Video
झिम्बाब्वेविरुद्ध वैभवला झंझावात खेळी करावीच लागणार, असं नाही केलं तर.
CJP आंदोलनाचा भडका, 16 मेट्रो स्टेशन बंद, घटनास्थळी परिस्थिती काय?
वंचित बहुजन आघाडीकडून 'महाराष्ट्र बंद'ची हाक
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेणार नाही पण..महत्वाची अपडेट
तू नको ना पडू यात.. लाठीचार्जचा विरोध करताच गिरीजा ओकला केलं अनफॉलो
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
छत्रपती शिवाजी पार्कवर आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले तुकाराम महाराज पालखीचे दर्शन
काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर भाजपचे आंदोलन
जळगावच्या अमळनेर बाजार समितीमध्ये अजितदादांच्या बैलगाडीवरील पूर्णाकृती स्मारकाचे अनावरण
अंबरनाथच्या फॉरेस्ट नाक्यावरील सीएनजी पंपाचं छत कोसळलं