Sangli Flood | पुराचं पाणी शिरण्याची भीती, सांगलीत पैलवानांकडून आखाड्यातील माती काढण्याचं काम सुरू

| Updated on: Jul 23, 2021 | 4:49 PM

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कोल्हापुरातही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोल्हापूरचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शिवाय सांगलीतही पुराचं पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे सांगलीत पैलवानांकडून आखाड्यातील माती काढण्याचं काम सुरू केलं आहे. 

Follow us on

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कोल्हापुरातही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोल्हापूरचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शिवाय सांगलीतही पुराचं पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे सांगलीत पैलवानांकडून आखाड्यातील माती काढण्याचं काम सुरू केलं आहे.