
राज ठाकरेंना आलेल्या धमक्यांमुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची शक्यता
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांना केंद्राकडूनही सुरक्षा पुरवली जाण्याची शक्यता आहे. गुढीपाडव्यानंतर झालेल्या दोन भाषणांमध्ये राज ठाकरेंनी अल्टिमेटम दिला. मशिदीच्या भोंग्यावरून त्यांनी वादग्रस्त विधानं केली होती.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांना केंद्राकडूनही सुरक्षा पुरवली जाण्याची शक्यता आहे. गुढीपाडव्यानंतर झालेल्या दोन भाषणांमध्ये राज ठाकरेंनी अल्टिमेटम दिला. मशिदीच्या भोंग्यावरून त्यांनी वादग्रस्त विधानं केली होती. येत्या 1 मे रोजी पुन्हा ते औरंगाबादमध्ये भाषण करणार आहेत. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Related Video
महिलांसाठी खुशखबर! 'या' राज्यात आता बस प्रवास मोफत...
भारत-अफगाणिस्तान वनडे सीरिजसाठी टीममध्ये खेळाडूचा अचानक समावेश
टीम इंडिया सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज, अफगाणिस्तान रोखणार?
INDA vs AFGA : अफगाणिस्तानसमोर टीम इंडियाचं आव्हान, सामना किती वाजता?
2 कसोटी-3 टी 20i;टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार! कधीपासून सुरुवात?
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर,
पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौत
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने...
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हा
परप्रांतीयाकडून वृद्धाला बेदरम मारहाण होताच सरकार अॅक्शन मोडमध्ये,
देहूत संत तुकाराम महाराज यांच्यापालखी सोDehu : संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी रथाचं काम जोरातहळ्यासाठी पालखी रथ तयार करण्याचे काम सुरू
Buldhana : खडकपूर्णा धरणातून पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली
अंधेरीतील नामांकित हॉटेल्सवर BMC ची कारवाई, अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त
सातारा नगरपालिकेच्या वतीने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम
पुण्यात मेट्रोचे काम सुरू असताना पाइप लाइन फुटली