
Aaditya Thackeray | 40 वर्षांत आम्ही गद्दारांना खूप काही दिलं – tv9
हे सरकार बरखास्त करा मग बघू. जनतेच्या दरबारातच दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ द्या, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
अधिवेशनात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असताना माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुन्हा अकदा शिंदे गटावर निशाना साधला आहे. तसेच आदित्य ठाकरे यांनी आधी 40 आमदारांनी राजीनामा द्यावा आणि निवडणूकीला समोरं जावा आव्हानही दिलं आहे. त्याचबरोबर हे सरकार बरखास्त करा मग बघू. जनतेच्या दरबारातच दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ द्या, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. याचबरोबर 40 वर्षात आम्ही गद्दारांना खूप काही दिलं. मात्र एका मंत्री पदासाठी त्यांना माझ्यावर बोलावं लागत आहे. त्यांनी ज्यांनी मोठं केलं त्यांच्याच पाठीत गद्दारांनी खंजीर खुपसला. त्यामुळे आपल्याला त्यांची कीव येते असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Published on: Aug 25, 2022 1:32 PM
Related Video
आजही राज्यात पाऊस, शेतकऱ्यांना प्रशासनाकडून महत्वाची सूचना, येलो अलर्ट
टीम इंडिया चाचणी परीक्षेत पास, विंडीजवर सराव सामन्यात 26 धावांनी विजय
डोनाल्ड ट्रम्प यांचा या खास बेटावर डोळा, भारताच्या खूपच जवळ...
IND vs ENG : टीम इंडिया-इंग्लंड टी 20I सामन्यांच्या वेळत बदल! कारण काय
नव्या लुकमध्ये येणार Brezza, Fronx आणि Grand Vitara, मिळतील नवे फिचर्स
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन