
Aaditya Thackeray | 40 वर्षांत आम्ही गद्दारांना खूप काही दिलं – tv9
हे सरकार बरखास्त करा मग बघू. जनतेच्या दरबारातच दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ द्या, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
अधिवेशनात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असताना माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुन्हा अकदा शिंदे गटावर निशाना साधला आहे. तसेच आदित्य ठाकरे यांनी आधी 40 आमदारांनी राजीनामा द्यावा आणि निवडणूकीला समोरं जावा आव्हानही दिलं आहे. त्याचबरोबर हे सरकार बरखास्त करा मग बघू. जनतेच्या दरबारातच दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ द्या, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. याचबरोबर 40 वर्षात आम्ही गद्दारांना खूप काही दिलं. मात्र एका मंत्री पदासाठी त्यांना माझ्यावर बोलावं लागत आहे. त्यांनी ज्यांनी मोठं केलं त्यांच्याच पाठीत गद्दारांनी खंजीर खुपसला. त्यामुळे आपल्याला त्यांची कीव येते असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Published on: Aug 25, 2022 1:32 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
फॉर्च्युनरची डोकेदुखी वाढणार! कियाची नवी हाय-टेक एसयूव्ही भारतात येणार
हाडे होतील मजबूत, दूधातच नाही तर या 6 अन्नपदार्थातही आहे कॅल्शियम
E20 पेट्रोलबाबत वस्तुस्थिती समोर, जाणून घ्या गैरसमज आणि सत्य
पत्नीवर संशय, साडीवरून झगडा... 30 वर्ष दोन राज्याच्या पोलिसांचा तपास
विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळणाऱ्यांना सोडणार नाही - PM मोदी
CJP आंदोलकांवरील गुन्ह्याबाबत दिल्ली पोलिसांचं मोठं विधान! स्पष्ट केली
मोठी बातमी! शिक्षण खात्यातील 'त्या'च फाईल गायब? प्रकरण समोर येताच...
कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले! कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ
भारताच्या जर्सीमुळे मोठा वाद, भगवा रंग दिसल्याने नवं वादळ, बडा खेळाडू
अनिल परब यांना कोर्टातून मोठा दिलासा! मारहाण प्रकरणात सर्व आरोपांतून..
कल्याण : Gen-Z वरील वक्तव्यावरून कंगना रणौत यांच्याविरोधात युवक काँग्रेस आक्रमक
जालन्यात मुसळधार पावसाची हजेरी, सखल भागात साचले पाणी
पार्थ पवार यांच्या साखरपुड्याला विविध क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती
अंबाजोगाई ते बोधेगाव वाघाळा बस मधील पाणी गळतीचा व्हिडिओ व्हायरल
नंदुरबार शहरात माकडांमुळे शाळांना सुट्टी, विद्यार्थी-शिक्षकांवर वाढते हल्ले