
भाजपामुळे शिवसेनेचे खच्चीकरण – नवाब मलिक
राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. युतीमध्ये शिवसेनेचे खच्चीकरण झाल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. युतीमध्ये शिवसेनेचे खच्चीकरण झाल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. 2019 च्या आधीपासून भाजपसोबत खच्चीकरण होतेय ही चर्चा सुरू होती. भाजप ज्या पक्षांसोबत युती करतो त्यांचे खच्चीकरण करतो हे सेनेला अगोदरच कळले होते. त्यामुळे शिवसेनेने भूमिका घेऊन भाजपला बाजूला केले. सेनेसोबत असताना भाजप मोठी झाली हे आता देवेंद्र फडणवीस यांना समजले आहे. परंतु आठ वर्षापासून फडणवीस सेनेला संपवण्याचे राजकारण करत होते, असा घणाघात मलिक यांनी केला आहे.
संसदेचं कामकाज बंद का? पत्रकारांनी प्रश्न विचारताच प्रियंका गांधी भडकल्या, म्हणाल्या…
मेट्रो बंद… इंटरनेट बंद… आज दिवसभरात काय घडलं? दिल्लीतील CJP आंदोलनाच्या 5 मोठ्या अपडेट्स
IND vs ZIM: श्रेयस अय्यरने पुन्हा नाणेफेक जिंकली, पण विजयाचं काय? प्रथम गोलंदाजी घेत म्हणाला…
ठरलं! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 चा अंतिम सामना कधी होणार? एशेज मालिकेचं वेळापत्रकही जाहीर
सलमान खानला झाला पेपरफुटीचा फायदा, स्वतः वडील सलीम खान यांनी सांगितलं
Related Video
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
निसान टेक्टॉनची डिलिव्हरी सुरू! काय फायनान्स प्लॅन; जाणून घ्या सविस्तर
ठरलं! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 चा अंतिम सामना कधी होणार?
सिट्रॉनचा भारतीय बाजारात धमाका! अवघ्या 8.75 लाखांत लॉन्च केली प्रीमियम
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनानंतर '3 इडियट्स' रि-रिलीज होणार?
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत...
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी..
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....