
Special Report | उत्तर प्रदेशनं डावललं, मुंबईनं शमशाद खान यांना वाचवलं !
Special Report | उत्तर प्रदेशनं डावललं, मुंबईनं शमशाद खान यांना वाचवलं !
मुंबईमुळे उत्तर प्रदेशच्या शमशाद खान यांचा जीव वाचला. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला होता. त्यामुळे ऑक्सिजनची पातळी 50 च्या खाली आली होती. पण त्यांच्यासाठी उत्तर प्रदेशात ऑक्सिजन बेड मिळत नव्हता. अशा परिस्थितीत तब्बल 1500 किमीचा प्रवास करुन शमशाद खान मुंबई गाठली आणि आता ते अगदी ठणठणीत बरे झाले. या घटनेबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
मुलांचा मेंदू होईल वेगवान, सहा महिन्यानंतर सुरु करा ही सुपरफूड्स
भारत-श्रीलंका कसोटी सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
थायरॉईडची समस्या सतावतेय, तुमच्या आहारात या 7 सुपरफूड्सचा समावेश करा!
तुम्ही नालायक गृहमंत्री... राजीनामा द्या, पृथ्वीराज चव्हाण संतापले
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश