
Special Report | उत्तर प्रदेशनं डावललं, मुंबईनं शमशाद खान यांना वाचवलं !
Special Report | उत्तर प्रदेशनं डावललं, मुंबईनं शमशाद खान यांना वाचवलं !
मुंबईमुळे उत्तर प्रदेशच्या शमशाद खान यांचा जीव वाचला. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला होता. त्यामुळे ऑक्सिजनची पातळी 50 च्या खाली आली होती. पण त्यांच्यासाठी उत्तर प्रदेशात ऑक्सिजन बेड मिळत नव्हता. अशा परिस्थितीत तब्बल 1500 किमीचा प्रवास करुन शमशाद खान मुंबई गाठली आणि आता ते अगदी ठणठणीत बरे झाले. या घटनेबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Related Video
टीम इंडियासाठी प्रतिष्ठेचा सामना, चौथ्या सामन्यात जिंकणार?
राजस्थान आणि हैदराबादमध्ये कडवी झुंज, कोण करणार हल्लाबोल?
दिल्लीसमोर पंजाबचं आव्हान, सहाव्या विजयापासून रोखणार? सामना किती वाजता
साई सुदर्शनची ऐतिहासिक कामगिरी, ख्रिस गेलचा महारेकॉर्ड उद्धवस्त
तुमच्या मोबाईलमध्ये हवेच हे 5 सरकारी ॲप, सरकारी कामे होतील चुटुकीसरशी
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...