
धर्म, राजकारण अन् राजकारणी; श्री श्री रविशंकर यांचं मोठं विधान
अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी राजकारण आणि धर्माबाबत महत्वाचं विधान केलं आहे. पाहा ते नेमकं काय म्हणालेत...
नांदेड : अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी राजकारण आणि धर्माबाबत महत्वाचं विधान केलं आहे. धर्मात राजकारण असू नये पण राजकारणी धार्मिक असावा, असं मत अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केलंय. नांदेडमध्ये आयोजित सत्संग सोहळ्यात सद्य परिस्थितीवर रविशंकर यांना विचारण्यात आल्यानंतर त्यांनी हे उत्तर दिलंय. संतामध्ये तर कुठलंच राजकारण नसतं, असंही रविशंकर यावेळी म्हणालेत.
Published on: Feb 02, 2023 09:31 AM
Related Video
तुमची एक चूक आणि वॉशिंग मशीन होईल कायमची बंद; आजच व्हा सावध, नाहीतर
प्रेमानंद महाराज सांगतात फक्त केसांवरून ओळखा भोंदूबाबा, म्हणाले...
मोठी बातमी! मध्य पूर्वेत कोणत्याही क्षणी होणार युद्धविरामाची घोषणा?
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून तणाव, प्राध्यापक हाकेंचा ठिय्या
नारळ पाण्याच्या 'या' उपायाने मिळवा चमकदार आणि नितळ त्वचा, जाणून घ्या
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप