
बैलगाडी शर्यत ही फक्त मनोरंजनाची गोष्ट नाही
बैलगाडी शर्यत ही फक्त मनोरंजनाची गोष्ट नाही. यात्रा जत्रा, या काळानिमित्त गावपातळीव बैलगाडा शर्यत जोडली गेली आहे. त्यामुळे अनेक लोकांना यामुळे लोकांच्या अर्थकारणाला बळ मिळत आहे.
बैलगाडी शर्यत ही फक्त मनोरंजनाची गोष्ट नाही. यात्रा जत्रा, या काळानिमित्त गावपातळीव बैलगाडा शर्यत जोडली गेली आहे. त्यामुळे अनेक लोकांना यामुळे लोकांच्या अर्थकारणाला बळ मिळत आहे. यासाठी ग्रामीण परिसराच्या अर्थकारणाला गती मिळणार आहे. यासाठीच मी सरकारकडे सातत्याने प्रयत्न केला असल्याची प्रतिक्रिया खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे. बैलगाडी शर्यतीविषयी मी यासाठी प्रयत्न करत आहे कारण ही बैलगाडा शर्यतीकडे व्यापक नजरेन बघितले तर ग्रामीण भागाचे अर्थकारण बदलणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
महिलेने सुनेत्रा पवार यांना I LOVE YOU वहिनी म्हटलं, अन् नंतर...
मुंढे फार काही वेगळे काम नाही करत...समीर वानखेडेंचे विधान चर्चेत
दुश्मनही करणार नाही असे काम अमेरिकेकडून, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा...
हायकोर्ट परिक्षेत गोंधळ, अभिजीत दीपकेंकडून एक आठवड्याचा अल्टीमेटम
एका आठवड्यात जर निर्णय घेतला नाही तर, आम्ही... अभिजीत दीपके म्हणाले...
मालेगाव ते शेगाव पायदळ पालखी सोहळा पातूरमध्ये दाखल
विविध मागण्यांसाठी कृषिमंत्री दत्ता भरणे यांना विद्यार्थ्यांचा घेराव
माढा तालुक्यातील उपळाई बुद्रूक ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात महिलांचा संताप
मंत्री गुलाबराव पाटील यांनी धरला ठेका
रास्ता रोकोत गाढवांचा मोर्चा; 'अदानी हटाव, सह्याद्री बचाव'चा नारा