
Kolhapur मधील आजरा-आंबोली महामार्गावर The Burning Car
गाडीने अचानक पेत घेतल्याची माहिती समजते. काही काळासाठी तिथली वाहतूक रोखण्यात आली होती.
गाड्या जळाल्याच्या अनेक घटना आपण नेहमी पाहत असतो, त्यामुळे अशा घटना घडू नये यासाठी गाड्यांच्या कंपन्यांकडून विविध बदल केले. परंतु आजही अनेक गाड्या पेट घेत असल्याच्या पाहायला मिळत आहेत. आजरा तालुक्यातील मसोली गावाजवळ ही घटना घडली आहे. गाडीने अचानक पेत घेतल्याची माहिती समजते. काही काळासाठी तिथली वाहतूक रोखण्यात आली होती.
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
अजितदादांसाठी संसदेत आवाज उठवा, रोहित पवार यांची आपच्या नेत्यांना विनंती
Solapur : माढ्यात शिवरायांच्या अश्वरुढ पुतळ्याची स्थापना
Shirur : दहशत कायम, बिबट्या आढळल्याने स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण
गोंदिया : उन्हाचा पारा चढला, लिंबाचा भाव वाढला
सांगली : आखाती युद्धाची झळ आता हळदीला, शेतकऱ्यांना फटका