Jitendra Ahwad |हे पहिल्यांदा झालंय,सगळ्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकला – जितेंद्र आव्हाड

| Updated on: Apr 20, 2021 | 7:32 PM

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. राज्यात कडक लॉकडाऊन लावण्याबाबत मंत्री आग्रही होते. (This is the first time that all the ministers have put pressure on the Chief Minister, jitendra avhad)

Follow us on

मुंबई : ठाकरे सरकारने महाराष्ट्रात पुन्हा कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. राज्यात कडक लॉकडाऊन लावण्याबाबत मंत्री आग्रही होते. मुख्यमंत्र्यांनी याबाबत आजच निर्णय घ्यावा यासाठी सर्व मंत्र्यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकला, असं जिंतेद्र आव्हाड यांनी सांगितलं.