
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस; वाशिष्ठी नदीची पाणीपातळी वाढली
कोकणात पावसाची संततधार सुरूच आहे. रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. चिपळूणच्या वाशिष्ठ नदीची पाणीपातळी वाढली असून, नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.
कोकणात पावसाची संततधार सुरूच आहे. रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. चिपळूणच्या वाशिष्ठ नदीची पाणीपातळी वाढली असून, नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे आता नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. वाढत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.
Published on: Jul 06, 2022 9:33 AM
Related Video
नको त्या नादाला लागला, मुख्यध्यापकाने अख्ख कुटुंब संपवलं, अन् नंतर...
पीएम किसान योजनेच्या 23 व्या हप्त्याबाबत सोशल मीडियावर मोठा दावा
1 सिक्स आणि रोहित इतिहास घडवणार, हिटमॅनला सेहवागच्या बरोबरीची संधी
मारुती फ्रॉन्क्सचा बाजारात रेकॉर्ड; फीचर्समुळे 5 लाखांचा टप्पा पार
पोलिसांनंतर महिला आयोगाचीही दखल, प्रणित मोरेचं करिअर संपुष्टात?
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
पवन मावळात कृषी विभागाकडून खरीप हंगाम तयारी पूर्ण
सिंधुदुर्ग -गावकऱ्यांच्या गराड्यात ओंकार हत्तीची स्वारी झोळंबे गावात दाखल
सांगली - बुलेट छब्या व गेम चेंजर हरण्या बैल जोडीने पटकावला मोहन केसरीचा 'किताब'
दोन गटांमध्ये तुफान हाणामारी, 15 जणांवर गुन्हा दाखल...
अकोला जिल्ह्यात युरियासाठी शेतकऱ्यांचा रात्री ३ वाजेपासून संघर्ष