
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस; वाशिष्ठी नदीची पाणीपातळी वाढली
कोकणात पावसाची संततधार सुरूच आहे. रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. चिपळूणच्या वाशिष्ठ नदीची पाणीपातळी वाढली असून, नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.
कोकणात पावसाची संततधार सुरूच आहे. रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. चिपळूणच्या वाशिष्ठ नदीची पाणीपातळी वाढली असून, नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे आता नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. वाढत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.
Published on: Jul 06, 2022 9:33 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
NEET पेपरफुटीत अखेर मोठा दणका, CBI ने फास आवळला, 13 जण...
नवी Kawasaki Ninja 300 भारतात लाँच; 3.34 लाख रुपये किंमत, जाणून घ्या
कोल्हापुरातली महिला सरपंच लग्नासाठी वेडी, प्रियकराने असा काढला काटा...
सोनं क्षणात धडाम् झालं! एकाच दिवस तब्बल...आता 10 ग्रॅमसाठी लागणार....
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमात सर्वात मोठा बदल, येत्या 1 ऑगस्टपासून...
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...