मुंबई : जे भाजपने सांगितले ते त्यांनी करून दाखवले मग ते राम मंदिर असो किंवा इतर. काँग्रेस अजून त्यांच्या चुका सुधारत नाहीत. इंग्रज गेले पण कॉंग्रेस त्यांच्या विचाऱ्याने चालत आहे. सोनिया गांधी म्हणाल्या होत्या चाय विकणारा देश नाही चालवू शकत. पण लोकांनी देश विकणाऱ्या लोकांना बाहेर पाठवले आणि चाय विकणाऱ्या एका देशभक्ताला सत्तेत बसवले. मोदी दशाचे लोकप्रिय नेते आहेत, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले.