
परभणी मनपाचं रस्त्यांकडे दुर्लक्ष, मनस्ताप मात्र नागरिकांना; धुळीनं हैराण
परभणी मनपानं शहरातील अंतर्गत रस्त्यांकडे दुर्लक्ष केल्याने अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. तर वाहणांच्या ये-जा होत असल्याने नागरिकांना धुळीचा सामना करावा लागत आहे
परभणी : काही दिवसांपुर्वी जिल्ह्याला अवकाळीने झोडपले होते. त्यादरम्यान शहरातही पावसाने हजेरी लावली होती. मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे शहरातील धुळीचे साम्राज कमी झाले होते. मात्र पारा वाढला आणि धुळही. परभणी मनपानं शहरातील अंतर्गत रस्त्यांकडे दुर्लक्ष केल्याने अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. तर वाहणांच्या ये-जा होत असल्याने नागरिकांना धुळीचा सामना करावा लागत आहे. तर सातच्या धुळीमुळे नागरिकांना आता आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. तर मनपाकडून रस्त्यांचे डागडुजी करण्याची मागणी नागरिकांडून करण्यात येत आहेत
Published on: Apr 17, 2023 8:16 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मुंबईत बुरख्यावरून वाद; हॉस्पिटलमध्ये प्रवेशापासून महिलेला रोखलं
'राज' सिनेमातील भूत आठवतेय? 23 वर्षांनी कॅमेरासमोर येताच...
तिलक वर्माच्या शतकाने मुंबईकर खेळाडूचे टेन्शन वाढवले, आता थेट संघातून
MPSC पेपरफुटीप्रकरणात रोहित पवार आक्रमक, केली मोठी मागणी
मोठ्या घडामोडी! एकनाथ शिंदे दिल्लीत, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीआधीच...
भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना...
ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम!
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत....
भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...
पिंपरी चिंचवड : रील्स बनवण्याच्या नादात महामार्गावर वाहतूक कोंडी
औंढा नागनाथ येथे श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची गर्दी
ओबीसी महामोर्चासाठी महाएल्गार रथ तयार
एका बाप्पाच्या मूर्तीवर तब्बल ३५१ गणराय, अनोख्या गणरायाची सोशल मीडियावर चर्चा
इंदापुरात मच्छीमारांचं जलसमाधी आंदोलन, भीमा नदी पात्रात उतरले मच्छीमार