
Mumbai Rain Update | मुंबईला पाणी पुरवठा करणारा विहार तलाव ओव्हरफ्लो
गेल्या आठ दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाची रिपरिप सुरू असल्याने मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाण्याचा साठाही वाढू लागला आहे. तुळशीपाठोपाठ मुंबईला पाणी पुरवठा करणारा विहार तलाव ओसंडून वाहू लागला आहे.
गेल्या आठ दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाची रिपरिप सुरू असल्याने मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाण्याचा साठाही वाढू लागला आहे. तुळशीपाठोपाठ मुंबईला पाणी पुरवठा करणारा विहार तलाव ओसंडून वाहू लागला आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील पाण्याचं संकट कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. (Vihar Lake Starts Overflowing Due to Heavy Rainfall)
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या आणि महापालिका क्षेत्रातच असणाऱ्या दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा ‘विहार तलाव’ आज सकाळी 9 वाजता भरुन वाहू लागला आहे. गेल्यावर्षी दिनांक 5 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला होता.
Published on: Jul 18, 2021 11:35 AM
Related Video
सिंदूर लावताना कोणत्या बोटांचा वापर करावा,ज्योतिषीय महत्त्व काय ?
गुजरात क्वालिफायर 1 साठी सज्ज, आरसीबी रोखणार?
उन्हाळ्यात हायड्रेशनसाठी योग्य सवयी कोणत्या? तज्ज्ञांनी सुचवले उपाय
विंडीज दौऱ्यातील 3 मालिकांसाठी श्रीलंका टीमची घोषणा, कॅप्टन बदलला
Jio चा 84 दिवसांची वैधता असलेला खास प्लॅन, मिळणार हे खास फायदे
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर.....
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न...
Nashik : आदित्य ठाकरे यांची युवासेना चषक क्रिकेट स्पर्धेत फटकेबाजी
Solapur : करमाळा तालुक्यात152 हेक्टरवर ड्रॅगन फ्रूटची लागवड
जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यात पेट्रोल मुबलक तर डिझेल संपले...
सिंधुदुर्ग - मालवण : थेट समुद्रात थार चालकाची उडी, स्टंटबाजाचा हाय व्होल्टेज ड्रामा
सांगली : चक्क 2 किलोचा मानदेशी हनुमान आंबा