
Yashomati Thakur | राम राम म्हटलं की आपुलकी असते, जय श्री राम म्हटलं की राजकारण असतं
माझ्या मोझरी मध्ये राममंदीर आहे. रामाच्या नावाने खूप राजकारण सध्या देशात होत आहे.
माझ्या मोझरी मध्ये राममंदीर आहे. रामाच्या नावाने खूप राजकारण सध्या देशात होत आहे. मी तर कशालाच आणि कोणालाच घाबरत नाही. माझ्या समोर खुद्द पंतप्रधान जरी आले तरी रामरामच म्हणणार असल्याचं माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितलं. माझ्या घरातील मंदिर 400 वर्ष जून आहे. मी कधीच धर्माच्या नावाने राजकारण केलं नाही करणार नाही. रामराम म्हटलं की आपुलकी असते आणि जयश्री राम म्हटलं की ते राजकारण असते असा टोला त्यांनी भाजपच्या नेत्यांना लगावला.
Published on: Sep 06, 2022 3:57 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
कालीन भैयांना कोट्यावधी, मुन्ना भैया-गुड्डू पंडितला किती मिळाली रक्कम?
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
रश्मी वहिनींनी कोणी शिव्या घातल्या? म्हस्के यांचा खळबळजनक गौप्यस्फोट
अर्जुन कपूर लवकरच अडकणार विवाहबंधनात? दुबईची सुंदरीने सगळंच सांगितलं
पाकिस्तान मोठ्या संकटात, 15 ऑगस्टपासून देशभरात पेट्रोल पंप बंद होणार
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...