
Aurangabad : पुराच्या पाण्यात वाहून गेला तरुण, दुसऱ्या दिवशी आढळला मृतदेह
औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. याच पुरात तरुण वाहून गेल्याची दुर्दैवी घटना औरंगाबाद जिल्ह्यातील बाजार सावंगीमधून समोर आली आहे. हा तरुण पुराच्या पाण्यात वाहून जात असल्याचे दृष्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. याच पुरात तरुण वाहून गेल्याची दुर्दैवी घटना औरंगाबाद जिल्ह्यातील बाजार सावंगीमधून समोर आली आहे. हा तरुण पुराच्या पाण्यात वाहून जात असल्याचे दृष्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या तरुणाचा शोध घेण्यात आला मात्र त्यात यश आले नाही. अखेर दुसऱ्या दिवशी या तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Published on: Aug 06, 2022 11:06 AM
Related Video
तूप आणि मनुका पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी नैसर्गिक उपाय
हे झाड म्हणजे सापाचं अंडे देण्याचं आवडतं ठिकाण; घराच्या आसपास लावू नका
कमी खाल्ल्यानंतरही वजन कमी होत नाही? 'सर्व्हायव्हल मोड' म्हणजे काय?
देशाचे श्रीमंत शहर कोणते, पैसा खर्च करण्यात मुंबईकरांना मागे टाकले
केतन अग्रवालच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे निधन
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना