AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दहावी पास असणाऱ्यांसाठी थेट केंद्र सरकारची नोकरी करण्याची सुवर्णसंधी, गुप्तचर विभागात बंपर भरती, आज करा अर्ज

Intelligence Bureau Recruitment 2025 : नोकरीच्य शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी असून दहावी पास असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करा. दहावी पास असणाऱ्यांसाठी केंद्र शासनाची नोकरी करण्याची थेट संधी आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर.

दहावी पास असणाऱ्यांसाठी थेट केंद्र सरकारची नोकरी करण्याची सुवर्णसंधी, गुप्तचर विभागात बंपर भरती, आज करा अर्ज
Intelligence Bureau Recruitment
| Updated on: Aug 05, 2025 | 10:21 AM
Share

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक अतिशय मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झाली असून नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास उमेदवारही अर्ज करू शकतात. ही भरती प्रक्रिया तब्बल 4887 पदांसाठी होत आहेत. आता अजिबात उशीर न करता या भरतीसाठी अर्ज करा. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे तुम्ही कुठेही बसून या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. चला तर मग अजिबातच वेळ न घालता अर्ज करा.

ही भरती प्रक्रिया केंद्रीय गुप्तचर विभागाकडून राबवली जात आहे. विविध पदांसाठी भरती सुरू आहे. जर तुम्ही दहावी पास असाल तर तुम्ही अर्ज करू शकतात. केंद्र शासनाची नोकरी करण्याचा मोक्का तुमच्याकडे आहे. सिक्योरिटी असिस्टंट आणि एक्झिक्युटिव्ही ही पदे भरली जाणार आहेत. 26 जुलै 2025 पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटी तारीख ही 17 ऑगस्ट 2025 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत.

या भरतीसाठी आपल्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायच्या आहे. www.mha.gov.in/en/notifications/vacancies या साईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी सरकारी नियमानुसार आरक्षण लागू आहे. त्यानुसारच पदे भरली जातील. उमेदवाराकडे दहावी पासचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. यासोबत भरती प्रक्रियेसाठी वयाचीही अट लागू करण्यात आलीये.

18 ते 26 वयोगटातील लोक भरतीसाठी अर्ज करू शकतात. प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये थोडी शिथिलता देण्यात आली. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी महिला उमेदवारांना 550 रूयये फिस लागणार आहे तर पुरूष उमेदवारांना 650 फिस लागेल. मुलाखत, व्यक्तीमहत्व चाचणी, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीनंतरच निवड ही केली जाईल. जर तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात तर या भरती प्रक्रियेसाठी लगेचच अर्ज करा.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.