महिला खासदारचं धक्कादायक वक्तव्य, सर्वत्र खळबळ म्हणाली, सर्वांना फक्त मुलगा…
Kangana Ranaut on Daughter-Son: महिला खासदारचं धक्कादायक वक्तव्य सध्या सर्वत्र चर्चेत आलं आहे. त्यांनी नुकताच धक्कादायक वक्तव्य केलं आहे... 'दुसरी मुलगी झाल्यानंतर सर्वांना फक्त...' असं खासदार म्हणाल्या

अनेक जण असं दाखवतात की मुलगी झाली तर, त्यांना काही फरक पडत नाही… पण असं काहीही नसतं… फरक सगळ्यांना पडतो… असं वक्तव्य अभिनेत्री आणि महिला खासदार कंगना राणौत यांनी केलं आहे. सांगायचं झालं तर, कंगना राणौत यांनी पहिल्यांदा असं वादग्रस्त वक्तव्य केलेलं नाही. याआधी देखील कंगना अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. कंगना राणौत यांना स्वतः च्या विधानांमुळे सोशल मीडियावर अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. पण तरी देखील कंगना प्रत्येक विषयावर स्वतःचं ठाम आणि स्पष्ट मत मांडत असतात.
दरम्यान, कंगना राणौत यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर कंगणा यांच्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे… कंगना राणौत यांनी असं वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे बी-टाउनपासून सोशल मीडियापर्यंत खळबळ उडाली आहे. एका मुलाखतीत कंगना यांनी मुलाच्या इच्छेबद्दल उघडपणे सांगितलं.
कंगना म्हणाल्या, ‘आशियाई घरातील एकच सत्य आहे… पहिली मुलगी झाली आणि त्यानंतर पुन्हा मुलगी झाली तर… असे अनेक शिक्षित कुटुंब आहे, जे आम्हाला काही फरक पडला नाही असं दाखवतात. पण असं काहीही नसतं. मुलगी झाली तर फरक सर्वांना पडतो.’
कंगना पुढे म्हणाल्या, ‘पहिल्या मुलीनंतर भेदभाव दिसून येत नाही, परंतु दुसरी मुलगी जन्माला आल्यावर तो अनेकदा स्पष्ट पणे दिसून येतो… ज्या लोकांना फरक पडतो अशा लोकांना मी ओळखते… कंगना यांचं हे वक्तव्य सध्या तुफान व्हायरल होत आहे… कंगना कायम त्यांच्या वादग्रस्त भूमिकांमुळे चर्चेत असतात..
कंगना राणौत यांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, कंगना यांचे अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर फेल ठरले. ज्यामुळे कंगना यांची लोकप्रियता हळू – हळू कमी होऊ लागली…
कंगना राणौत यांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, कंगना यांचे अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर फेल ठरले. ज्यामुळे कंगना यांची लोकप्रियता हळू – हळू कमी होऊ लागली.. बॉलिवूडमध्ये स्वतःचं मशिब आजमावल्यानंतर कंगना यांनी राजकारणाच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. त्यानंतर हिमाचल प्रदेशातील मंडी या मतदार संघातून त्या निवडून देखील आल्या. कंगना कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.
कंगना राणौत यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, सोशल मीडियावर त्या कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कंगणा सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व अपडेट्स देत असतात.
