AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुन्हा-पुन्हा ऐकलं तर मन भरणार नाही, 48 वर्षांपूर्वीचं अमिताभ यांचं सुपरहिट गाणं, मुंबईच्या रस्त्यांवर झालं शूट

48 वर्षांपूर्वीचं अमिताभ बच्चन यांचं मुंबईच्या रस्त्यांवरील प्रचंड सुपरहिट गाणं. जे ऐकताच प्रत्येकजण जागेवरच गुणगुणतो. आजही त्या गाण्याने लाखो चाहत्यांना लावलंय वेड.

| Updated on: Jun 12, 2026 | 3:29 PM
Share
1978 साली प्रदर्शित झालेला मुकद्दर का सिकंदर हा चित्रपट आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय प्रेमकथांपैकी एक मानला जातो. अपूर्ण प्रेम, विरह, वेदना आणि त्याग यांचे भावपूर्ण चित्रण या चित्रपटात करण्यात आले होते. त्यामुळेच चित्रपटातील गाणी आजही रसिकांच्या मनात जिवंत आहेत.

1978 साली प्रदर्शित झालेला मुकद्दर का सिकंदर हा चित्रपट आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय प्रेमकथांपैकी एक मानला जातो. अपूर्ण प्रेम, विरह, वेदना आणि त्याग यांचे भावपूर्ण चित्रण या चित्रपटात करण्यात आले होते. त्यामुळेच चित्रपटातील गाणी आजही रसिकांच्या मनात जिवंत आहेत.

1 / 5
या चित्रपटातील ‘ओ साथी रे, तेरे बिना भी क्या जीना’ हे गाणे विशेष लोकप्रिय ठरले.   चित्रपटाची कथा एकतर्फी आणि अपूर्ण प्रेमाभोवती फिरते. सिकंदर (अमिताभ बच्चन) राखीवर प्रेम करतो, पण आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही.

या चित्रपटातील ‘ओ साथी रे, तेरे बिना भी क्या जीना’ हे गाणे विशेष लोकप्रिय ठरले. चित्रपटाची कथा एकतर्फी आणि अपूर्ण प्रेमाभोवती फिरते. सिकंदर (अमिताभ बच्चन) राखीवर प्रेम करतो, पण आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही.

2 / 5
राखी मात्र विनोद खन्नांवर प्रेम करते. दुसरीकडे रेखा साकारलेली जोहरा सिकंदरवर जीवापाड प्रेम करते, तर अमजद खानचे पात्र जोहरावर एकतर्फी प्रेम करत असते. त्यामुळे प्रत्येक पात्राच्या आयुष्यात प्रेम असले तरी ते पूर्णत्वाला जात नाही.

राखी मात्र विनोद खन्नांवर प्रेम करते. दुसरीकडे रेखा साकारलेली जोहरा सिकंदरवर जीवापाड प्रेम करते, तर अमजद खानचे पात्र जोहरावर एकतर्फी प्रेम करत असते. त्यामुळे प्रत्येक पात्राच्या आयुष्यात प्रेम असले तरी ते पूर्णत्वाला जात नाही.

3 / 5
चित्रपटातील आणखी एक संस्मरणीय प्रसंग म्हणजे ‘ओ साथी रे’ गाण्यापूर्वी अमिताभ बच्चन यांचा लांबलचक संवाद. हा तब्बल 16 पानांचा संवाद लेखक कादर खान यांनी लिहिला होता. अमिताभ बच्चन यांनी तो प्रभावीपणे साकारला आणि तो प्रसंग चित्रपटाच्या इतिहासात अजरामर झाला.

चित्रपटातील आणखी एक संस्मरणीय प्रसंग म्हणजे ‘ओ साथी रे’ गाण्यापूर्वी अमिताभ बच्चन यांचा लांबलचक संवाद. हा तब्बल 16 पानांचा संवाद लेखक कादर खान यांनी लिहिला होता. अमिताभ बच्चन यांनी तो प्रभावीपणे साकारला आणि तो प्रसंग चित्रपटाच्या इतिहासात अजरामर झाला.

4 / 5
याच चित्रपटातील 'रोते हुए आते हैं सब' हे गाणं इतकं सुपरहिट ठरलं की एकदा कानावर पडलं तरी लोक लगेच गुणगुणतात. आजही हे गाणं लोक प्रचंड आवडीने ऐकतात.

याच चित्रपटातील 'रोते हुए आते हैं सब' हे गाणं इतकं सुपरहिट ठरलं की एकदा कानावर पडलं तरी लोक लगेच गुणगुणतात. आजही हे गाणं लोक प्रचंड आवडीने ऐकतात.

5 / 5
Follow Us
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ