AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डिटॉक्स वॉटर पिताय? तज्ञांकडून ते पिण्याची योग्य पद्धत जाणून घ्या अन्यथा…

डिटॉक्स वॉटर आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे विविध प्रकारची फळे, भाज्या आणि हर्ब्स पाण्यात बराच वेळ ठेऊन त्यानंतर त्याचे सेवन केले जाते. पण जर ते जास्त प्रमाणात किंवा चुकीच्या पद्धतीने सेवन केले तर ते आरोग्यालाही हानी पोहोचवू शकते. चला याबद्दल तज्ञांकडून जाणून घेऊया

डिटॉक्स वॉटर पिताय? तज्ञांकडून ते पिण्याची योग्य पद्धत जाणून घ्या अन्यथा...
| Edited By: | Updated on: Mar 21, 2025 | 3:58 PM
Share

आजकाल लोकं त्यांच्या आरोग्याबद्दल खूप जागरूक झाले आहेत. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी योग्य आहार घेण्यापासून ते व्यायाम करणे आणि अनेक पद्धतींचा अवलंब करताना आपण पाहतोच, त्यापैकी एक म्हणजे डिटॉक्स वॉटर पिणे. त्याच्या नावाप्रमाणेच, ते शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डिटॉक्स वॉटर शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते, ज्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. याशिवाय, ते वजन कमी करण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करते. शरीराला जास्त काळ हायड्रेट ठेवण्यासाठी देखील हे फायदेशीर आहे आणि जेव्हा शरीर हायड्रेटेड राहते तेव्हा ते आपली त्वचा निरोगी ठेवण्यास देखील मदत होते. त्यामुळे ते त्वचेला हायड्रेट ठेवते आणि पिंपल्स, ब्लॅकहेड्स आणि मुरुम यासारख्या समस्या कमी होतात.

डिटॉक्स वॉटर बनवण्यासाठी, विविध प्रकारची फळे, भाज्या आणि हर्ब्स पाण्यात ठेवून हे पाणी तयार केले जाते. जे शरीरातील घाण आणि विषारी घटक काढून टाकण्यास मदत करतात. बहुतेक लोकांना काकडी, लिंबू आणि पुदिन्याचे डिटॉक्स वॉटर पिणे आवडते. ते प्रत्येकाच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार डिटॉक्स वॉटर बनवता येते.

आजकाल लोक डिटॉक्स वॉटर बनवून पिऊ लागले आहेत. पण जर ते जास्त प्रमाणात सेवन केले किंवा शरीराच्या गरजेनुसार आणि योग्य पद्धतीने सेवन केले नाही तर ते तुमच्या आरोग्यालाही हानी पोहोचवू शकते. डिटॉक्स वॉटर आरोग्याला कसे हानी पोहोचवू शकते आणि ते पिण्याची योग्य पद्धत कोणती आहे याबद्दल तज्ञांकडून जाणून घेऊया.

तज्ञ काय म्हणतात?

दिल्लीतील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलमधील वरिष्ठ सल्लागार इंटरनल मेडिसिन डॉ. राहुल खन्ना सांगतात की, डिटॉक्स वॉटर सहसा पाण्यात फळे, भाज्या किंवा हर्ब्स मिसळून बनवले जाते, ज्यामुळे पाण्याची चव देखील सुधारते. जरी ते हानिकारक नसले तरी, यांचे चुकीच्या पद्धतीने सेवन केल्यास आरोग्यास हानी पोहोचवू शकते. जास्त प्रमाणात डिटॉक्स वॉटर प्यायल्याने इलेक्ट्रोलाइट असंतुलन होऊ शकते, ज्यामुळे अशक्तपणा, चक्कर येणे किंवा पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. त्याच वेळी, काही लोक त्यात भरपूर आंबट फळे मिक्स करतात, ज्यामुळे आम्लपित्त समस्या उद्भवू शकतात किंवा दातांच्या मुलामांना नुकसान पोहोचवू शकते.

डिटॉक्स वॉटर पिण्याची योग्य पद्धत

डॉक्टर सांगतात की डिटॉक्स वॉटर पिण्याचा योग्य मार्ग म्हणजे ताजी फळे किंवा हर्ब्सचे मिश्रण मिक्स करून ते बनवणे आणि ते 2ते 4 तासांच्या आत प्यावे, जेणेकरून त्यातील पोषक घटक सुरक्षित राहतील. दिवसातून 1-2 लिटर पाणी पिणे ठीक आहे, परंतु त्यापेक्षा जास्त पाणी पिल्याने शरीरात पाण्याचे प्रमाण वाढू शकते, ज्यामुळे किडनीवर जास्त दबाव येऊ शकतो. अशावेळी तज्ञ सांगतात की डिटॉक्स वॉटर हे जादूचे पेय नाही, तर ते पाणी पिण्याचा एक निरोगी मार्ग आहे. संतुलित आहार आणि नियमित व्यायामासोबत सेवन केल्यास ते फायदेशीर ठरू शकते. फळे, भाज्या आणि हर्ब्स रात्रभर किंवा काही तास पाण्यात भिजवून ठेवता येतात आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सेवन करता येतात. पण त्याआधी, तुमच्या तज्ञांचा सल्ला नक्कीच घ्या.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
ओमराजेंसह सर्व फुटरी खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटरी खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!.

Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

आता जाणीवपूर्वक नो बॉल टाकला तर खैर नाही, बीसीसीआयने लागू केला कठोर नियम.

आता जाणीवपूर्वक नो बॉल टाकला तर खैर नाही, बीसीसीआयने लागू केला कठोर नियम

Surya Gochar : या 4 राशींसाठी शुभ ठरणार सूर्य गोचर, धनलाभ होणार.

Surya Gochar : या 4 राशींसाठी शुभ ठरणार सूर्य गोचर, धनलाभ होणार