AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशपती खाल्ल्याने मधुमेहाचा धोका होतो कमी, जाणून घ्या त्याचे इतर फायदे !

नाशपती हे फळ खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. या फळामध्ये खनिजे, जीवनसत्व आणि सेंद्रिय घटक असतात.

नाशपती खाल्ल्याने मधुमेहाचा धोका होतो कमी, जाणून घ्या त्याचे इतर फायदे !
नाशपती
| Updated on: Apr 22, 2021 | 3:21 PM
Share

मुंबई : नाशपती हे फळ खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. या फळामध्ये खनिजे, जीवनसत्व आणि सेंद्रिय घटक असतात. हे फळ प्राचीन काळापासून एक औषध म्हणून वापरले जात आहे. याशिवाय यामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन के, फिनोलिक कंपाऊंड, फोलेट, फायबर, तांबे, मॅग्नेशियम आणि बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे असतात. (Eating pears is beneficial for health)

वजन कमी करण्यासाठी नाशपती फळामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. जर आपल्या शरीरात फायबरची कमतरता असेल तर नाशपती आहारत घेतले पाहिजे.

पाचक प्रणाली नाशपतीचे सेवन केल्याने तुमची पाचक प्रणाली निरोगी राहते. हे पोटाशी संबंधित समस्या देखील दूर करते. यासह अतिसार आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

कर्करोग नाशपतींमध्ये अँटी कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात जे कर्करोग रोखण्यास मदत करतात. यात ब्रेस्ट सारख्या कर्करोगाचा समावेश आहे. नाशपतीमध्ये हायड्रॉक्सीनोमिक अॅसिड असते. हे पोटाचा कर्करोग रोखण्यास मदत करते.

प्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी नाशपतीमध्ये अँटीऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन-सी असते. यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. सर्दी आणि फ्लूसारख्या आजारांमध्येही हे फळ खाण्याचा सल्ला दिला जातो.

हृदयरोगासाठी नाशपतींमध्ये पोटॅशियम असते. हे हृदय निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसारख्या समस्या कमी करण्यात मदत करते.

अशक्तपणा नाशपतीमध्ये तांबे आणि लोह असते. हे शरीरात हिमोग्लोबिन वाढवते. याद्वारे, शरीरात रक्ताची कमतरता पूर्ण होते. थकवा आणि अशक्तपणा यासारख्या समस्यांसाठी देखील हे चांगले आहे.

हाडांसाठी नाशपतीमध्ये मॅंगनीज, मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॅल्शियम आणि तांबे असतात. यामुळे हाडे मजबूत राहतात. संधिवात देखील फायदेशीर आहे.

त्वचा नाशपातीमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते. हे त्वचेवरील वृद्धत्वाचे परिणाम कमी करते. यामुळे चेहऱ्यावर कमी डाग व सुरकुत्या होतात. हे आपल्या त्वचेसाठी चांगले आहे.

मधुमेह नाशपतीमध्ये फायबर असते. मधुमेह ग्रस्त लोकांसाठी हे एक चांगले फळ आहे. याव्यतिरिक्त, नाशपतीमध्ये नैसर्गिक साखर असते, जे मधुमेह ग्रस्त लोकांसाठी फायदेशीर आहे.

संबंधित बातम्या : 

Health Tips :  हाडे नेहमी मजबूत ठेवायचीत? मग, आहारात नक्की सामील करा ‘हे’ 5 सुपरफूड्स

Health Tips | मासिक पाळीच्या वेदनेत आराम मिळवून देतील ‘हे’ पदार्थ! अशा प्रकारे करा सेवन

(Eating pears is beneficial for health)

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!