AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips: डोळे निरोगी ठेवायचे असतील तर आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करा!

आजच्या काळात प्रत्येकजण संगणक, मोबाईल, टीव्ही इत्यादींचा बराच वापर करत आहे. या गोष्टींकडे दीर्घकाळ पाहिल्यास लहान वयात डोळ्यांचा त्रास होतो. डोळ्यांत पाणी येणे, डोळ्यात जळजळ होणे, डोळे लाल होणे, डोळे दुखणे, थकवा येणे या समस्या निर्माण होतात. बहुतेक लोक अनेक तास सतत स्क्रीनकडे बघून काम करतात.

Health Tips: डोळे निरोगी ठेवायचे असतील तर आहारात 'या' गोष्टींचा समावेश करा!
आरोग्य
| Edited By: | Updated on: Oct 31, 2021 | 4:58 PM
Share

मुंबई : आजच्या काळात प्रत्येकजण संगणक, मोबाईल, टीव्ही इत्यादींचा बराच वापर करत आहे. या गोष्टींकडे दीर्घकाळ पाहिल्यास लहान वयात डोळ्यांचा त्रास होतो. डोळ्यांत पाणी येणे, डोळ्यात जळजळ होणे, डोळे लाल होणे, डोळे दुखणे, थकवा येणे या समस्या निर्माण होतात. बहुतेक लोक अनेक तास सतत स्क्रीनकडे बघून काम करतात.

पण तुम्ही सतत 2 तास स्क्रीनकडे पाहत असाल तर ते तुमच्या डोळ्यांसाठी हानिकारक आहे. आजकाल कोविडनंतर मुलांचे शिक्षणही ऑनलाइन होत आहेत. त्यामुळे मुलांच्या डोळ्याच्या समस्या वाढत आहेत. आपल्या शरीराला आणि मनाला वेळोवेळी विश्रांतीची गरज असते, त्याचप्रमाणे डोळ्यांनाही विश्रांतीची गरज असते. अशा परिस्थितीत डोळ्यांना विश्रांती देण्यासोबतच आहार चांगला असावा. ज्यामुळे डोळे निरोगी राहतील.

निरोगी डोळ्यांसाठी खाद्यपदार्थ

1- जर तुम्हालाही तुमचे डोळे दीर्घकाळ निरोगी ठेवायचे असतील तर मधाचे रोज सेवन केले पाहिजे. खरे तर मध डोळ्यांसाठी नैसर्गिक गोडवा आहे. हे खाल्ल्याने फायदा होईल.

2- नारळ किंवा तिळाचे तेल रोज हलक्या हातांनी पायाच्या तळव्याला लावा. यामुळे तुमच्या डोळ्यांना फायदा होतो आणि प्रकाशावरही चांगला परिणाम होतो.

3- अन्नामध्ये प्रथिनयुक्त पदार्थांचा अधिक समावेश करा. डाळी आणि अंडी खा. मूग डाळीचे सेवन खूप फायदेशीर आहे. कारण ते डोळ्यांची दृष्टी वाढवते. यासोबतच हिरव्या भाज्या आणि कोशिंबीर खा, शरीरातील लोहाची कमतरता दूर होते.

4- आवळा डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. आवळा खाल्ल्यास डोळे चांगले राहतात. सकाळी रिकाम्या पोटी आवळाचा रस प्या. यासोबत आवळ्याच्या जामचेही सेवन करता येते.

5- गाजर डोळ्यांसाठी देखील फायदेशीर आहे. कारण त्यात असलेले बीटा कॅरोटीन डोळे निरोगी ठेवते. तुम्ही गाजराचा रस रिकाम्या पोटी प्यायल्याने डोळ्यांचे अनेक आजार दूर होतात. याशिवाय बदाम, अक्रोड यांसारख्या सुक्या फळांचा आहारात समावेश करा.

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

(If you want to keep your eyes healthy, include these things in your diet)

Follow Us
15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! सदावर्तेंचं ठाकरेंना आव्हान
Gunratna Sadavarte | 15 दिवसांत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा! गुणरत्न सदावर्तेंचं उद्धव-राज ठाकरेंना थेट आव्हान; नाहीतर...
सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari On Matdar | सुशिक्षितांपेक्षा त्या भागातून 92% मतदान! नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ