AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad PHOTO : औरंगाबादेत मनसेच्या वतीने हनुमान चालीसाचे सामुहिक वाचन, पुस्तिकाही वाटप

औरंगाबादः आज हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हनुमान चालीसाचे सामुहिक वाचन करण्यात आले. शहरातील औरंगपुऱ्यातील दक्षिण मुखी हनुमान मंदिराजवळ मनसेने या कार्यक्रमाचं आयोजन केलं. या मंदिराजवळ मनेसेचे अनेक कार्यकर्ते सकाळीच जमले होते. त्यानंतर हनुमान मंदिरासमोर सर्वांनी बसून हनुमान चालीसाचे पठण केले.

| Edited By: | Updated on: Apr 16, 2022 | 4:06 PM
Share
औरंगाबादः आज हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हनुमान चालीसाचे सामुहिक वाचन करण्यात आले. शहरातील औरंगपुऱ्यातील दक्षिण मुखी हनुमान मंदिराजवळ मनसेने या कार्यक्रमाचं आयोजन केलं. या मंदिराजवळ मनेसेचे अनेक कार्यकर्ते सकाळीच जमले होते. त्यानंतर हनुमान मंदिरासमोर सर्वांनी बसून हनुमान चालीसाचे पठण केले.

औरंगाबादः आज हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हनुमान चालीसाचे सामुहिक वाचन करण्यात आले. शहरातील औरंगपुऱ्यातील दक्षिण मुखी हनुमान मंदिराजवळ मनसेने या कार्यक्रमाचं आयोजन केलं. या मंदिराजवळ मनेसेचे अनेक कार्यकर्ते सकाळीच जमले होते. त्यानंतर हनुमान मंदिरासमोर सर्वांनी बसून हनुमान चालीसाचे पठण केले.

1 / 4
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हनुमान जयंतीनिमित्त भोंगे लावून हनुमान चालीसाचे पठण करण्याचे आवाहन केले होते. त्याचे पालन करत औरंगाबाद मनसेच्या वतीने दक्षिण मुखी मरोती मंदिरासमोर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हनुमान जयंतीनिमित्त भोंगे लावून हनुमान चालीसाचे पठण करण्याचे आवाहन केले होते. त्याचे पालन करत औरंगाबाद मनसेच्या वतीने दक्षिण मुखी मरोती मंदिरासमोर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

2 / 4
आज मनसेच्या वतीने हनुमान चालिसाच्या सामुहिक वाचनाचा कार्यक्रम ठेवण्यात आल्यानंतर पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना सामजिक शांतता भंग करू नये, अशी नोटीस पाठवली होती. त्यावर मनसे जिल्हाध्यक्षांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. कायदा हा सर्वांसाठी समान आहे आणि हनुमान जयंतीला आम्ही हनुमान चालिसाचे सामुहिक पठण करत आहोत, तर हे नोटिसा काय पाठवतात, याचं मला आश्चर्य वाटतंय, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

आज मनसेच्या वतीने हनुमान चालिसाच्या सामुहिक वाचनाचा कार्यक्रम ठेवण्यात आल्यानंतर पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना सामजिक शांतता भंग करू नये, अशी नोटीस पाठवली होती. त्यावर मनसे जिल्हाध्यक्षांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. कायदा हा सर्वांसाठी समान आहे आणि हनुमान जयंतीला आम्ही हनुमान चालिसाचे सामुहिक पठण करत आहोत, तर हे नोटिसा काय पाठवतात, याचं मला आश्चर्य वाटतंय, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

3 / 4
हनुमान जयंतीच्या निमित्ताने निघालेल्या भगव्या वादळाची ही सुरुवात आहे, असं वक्तव्य मनसेचे जिल्हाध्यक्ष समित खांबेकर यांनी दिली. यानंतर प्रत्येक वॉर्डात फिरून हनुमान चालीसाच्या पुस्तिकांचे वाटप करण्यात येणार असल्याचं सुमित खांबेकर यांनी सांगितलं.

हनुमान जयंतीच्या निमित्ताने निघालेल्या भगव्या वादळाची ही सुरुवात आहे, असं वक्तव्य मनसेचे जिल्हाध्यक्ष समित खांबेकर यांनी दिली. यानंतर प्रत्येक वॉर्डात फिरून हनुमान चालीसाच्या पुस्तिकांचे वाटप करण्यात येणार असल्याचं सुमित खांबेकर यांनी सांगितलं.

4 / 4
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.