AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बायकोकडून नवरा पोटगी मागू शकतो का? कायदा काय सांगतो?

आलोक मौर्य आणि ज्योती मौर्य या प्रकरणामुळे भारतीय दंड संहिता आणि हिंदू विवाह कायदा, 1955 अंतर्गत पोटगीच्या तरतुदींवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. या तरतुदींबद्दल सविस्तरपणे समजावून घेऊयात..

बायकोकडून नवरा पोटगी मागू शकतो का? कायदा काय सांगतो?
AI generated imageImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 01, 2025 | 2:00 PM
Share

उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध पीसीएस अधिकारी ज्योती मौर्य आणि त्यांचे पती आलोक मौर्य यांचं प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे. अधिकारी झाल्यानंतर ज्योती मौर्य यांनी त्यांचे पती आलोक मौर्य यांच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेत घटस्फोटासाठी अर्ज केला. हे प्रकरण सध्या कोर्टात सुरू आहे. आजमगडच्या कौटुंबिक न्यायालयात पोटगीची याचिका फेटाळल्यानंतर आलोक यांनी आता अलाहाबाद उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. घटस्फोटानंतर सहसा पतीकडून पत्नीला पोटगी दिली जाते. परंतु या प्रकरणात आलोक यांनी त्यांच्या अधिकारी पत्नीकडून पोटगीची मागणी केली आहे. या अर्जावर उच्च न्यायालयाने ज्योती मौर्य यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी उच्च न्यायालयाने 8 ऑगस्टची तारीख निश्चित केली आहे. या प्रकरणामुळे एक महत्त्वाचा कायदेशीर प्रश्न निर्माण झाला आहे, तो म्हणजे.. घटस्फोटानंतर पतीला पत्नीकडून पोटगी मिळू शकते का? पोटगीसाठी पती दावा करू शकतो का? ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.