AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Explainer : चक्रीवादळं इतकी ताकदवान कशी काय बनतात ? ग्लोबल वार्मिंगमुळे ती वाढणार का ?

Cyclone: चक्रीवादळ समुद्राचे पाणी गरम झाल्याने तयार होते. जेव्हा यांची निर्मिती प्रक्रीया सुरु असते तेव्हा त्यांचा वेग कमी असतो. परंतू जसजसे ते पुढे जातात तसे त्यांचा वेग वाढत जातो आणि ताकदही वाढतो. कसा ते पाहूयात...

Explainer : चक्रीवादळं इतकी ताकदवान कशी काय बनतात ? ग्लोबल वार्मिंगमुळे ती वाढणार का ?
Cyclone file photos
| Updated on: Nov 04, 2025 | 7:59 PM
Share

भारताच्या पूर्व किनारपट्टीवर आलेल्या मोंथा चक्रीवादळाने आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीला मोठा फटका देत नासधूस केली. त्याचा परिणाम ओदिशा, तेलंगणा, छत्तीसगड पासून उत्तर प्रदेश ते बिहारपर्यंत जाणवला. या चक्रीवादळाचा वेग 110 किलोमीटर प्रति तास इतका पोहचला होता. मेलिसा चक्रीवादळाने देखील जमैकात जबरदस्त नुकसान पोहचवले आणि नंतर ते क्युबात पोहचले. या वादळाला आतापर्यंतच्या शक्तीशाली श्रेणीच्या 5 वादळापैकी एक मानले जात आहे. या वादळाचा वेग एका समयी 185 मैल प्रति तास वेगाने पोहचला होता. अखेर कोणतेही वादळ इतके ताकदवान कसे होते? जेव्हा हे वादळ तयार झाले तेव्हा इतके ताकदवान नव्हते मग अचानक यात ताकद कुठून येते त्यांच्या मार्गातील कोणत्याही वस्तू, इमारती, झाडे काहीही टीकत नाही…चला पाहूयात. अखेर वादळ कसे तयार होते आणि ताकदवान बनते.. प्रत्येक मोठे...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.